AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी
अंजनगाव सुर्जी येथील टॉवरवर चढलेले स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते.
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 1:12 PM
Share

अमरावती : युवा स्वाभिमानीचे तीन कार्यकर्ते (Youth Swabhiman activists) मातंगपुरा येथील टॉवरवर चढले. राज्य सरकार शक्ती करत आहे. वीज कापून पाणीपुरवठा बंद करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर मरणाची पाळी आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana), खासदार नवनित राणा (MP Navneet Rana) हे शेतकऱ्यांसाठी लढा देत राहतात. त्यांच्या कार्यातून प्रेरित होईन हे आंदोलन उभारल्याचं या तीन कार्यकर्त्यांचं म्हणण आहे. अजय देशमुख, विठ्ठल ढोले आणि उमेश कोकाटे असे या तीन कार्यकर्त्यांची नाव आहेत. शेतकऱ्यांची वीज कापणे बंद करावे. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील. बळजबळीने उतरविण्याचा प्रयत्न केला. तर येथून उड्या घेऊन आत्महत्या करू, असा इशारा या तीन पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाची दखल घ्यावी, असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे.

वीज बिल माफ करण्याची मागणी

ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरणकडून तोडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांद्यासह अन्य पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीरूगिरी आंदोलन सुरू केली आहे. राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ते या कार्यकर्त्यांना उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.