AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग, अगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका

औरंगाबाद शहरातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

औरंगाबादच्या व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग, अगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 9:20 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला (Value D building) भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक या इमारतीला आग लागली होती. ही आग नेमकी काशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग भडकल्याने काही काळ या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीला आग लागली. इमरतीला जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दलाले घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आग शॉट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी दुर्घटना टळली

या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत या दोघांची सुटका केली. जवानांनी त्यांना सुखरूपणे इमरतीच्या बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या आगीत इमरातीचे मोठे नुकसान झाले आहे. इमरातीचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. तसेच बघ्यांनी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

Thane Crime : क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल

वाहने भाड्याने चालवायला घ्यायचे, नंतर परस्पर विकायचे; सातारा पोलिसांनी ‘असा’ केला आरोपींचा पर्दाफाश

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.