AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादच्या व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग, अगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका

औरंगाबाद शहरातील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

औरंगाबादच्या व्हॅल्यू डी इमारतीला भीषण आग, अगीत अडकलेल्या दोघांची सुखरूप सुटका
सांकेतिक छायाचित्र
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: | Updated on: Feb 11, 2022 | 9:20 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील एका इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला (Value D building) भीषण आग लागली होती. या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकल्या होत्या. स्थानिकांनी आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. तसेच या इमारतीमध्ये अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका देखील करण्यात आली आहे. दुपारी दोनच्या सुमारास अचानक या इमारतीला आग लागली होती. ही आग नेमकी काशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे, मात्र शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग भडकल्याने काही काळ या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील व्हॅल्यू डी या इमारतीला भीषण आग लागली. दुपारी दोनच्या सुमारास इमारतीला आग लागली. इमरतीला जेव्हा आग लागली तेव्हा इमारतीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दलाले घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आग शॉट सर्कीटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी दुर्घटना टळली

या आगीमध्ये दोन व्यक्ती अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत या दोघांची सुटका केली. जवानांनी त्यांना सुखरूपणे इमरतीच्या बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या आगीत इमरातीचे मोठे नुकसान झाले आहे. इमरातीचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. तसेच बघ्यांनी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

Thane Crime : क्लासला जाते म्हणून निघाली अन् थेट बंगालला गेली, मोबाईल गेमच्या नादात अल्पवयीन मुलीनं सोडलं घर

Pimpri Chinchwad crime | इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’च्या 40 पेक्षा जास्त अकाऊंटबाबत पिंपरी पोलिस उचलणार ‘हे’ पाऊल

वाहने भाड्याने चालवायला घ्यायचे, नंतर परस्पर विकायचे; सातारा पोलिसांनी ‘असा’ केला आरोपींचा पर्दाफाश

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.