AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

108 वर्षांच्या आजीचा अखेरचा श्वास, चार नातींचा पार्थिवाला खांदा

गुरूवारी वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजी यांचे वय वृद्धापकाळाने निधन झाले.

108 वर्षांच्या आजीचा अखेरचा श्वास, चार नातींचा पार्थिवाला खांदा
आजीला नातींनी खांदा दिलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: महेश घोलप | Updated on: Mar 11, 2022 | 9:30 AM
Share

सांगली – मयत झाल्यानंतर महाराष्ट्रात (maharashtra) पुरूषांनी खांदा द्यायचा ही परंपरा अद्याप आपल्याला पाहायला मिळते. परंतु काल सांगलीकरांना (sangli) चार नातींनी आजीला खांदा देऊन समाजात एक वेगळा पायंडा पाडला. त्यामुळे संपुर्ण सांगली परिसरात नातीने खांदा दिल्याची चर्चा होती. काल अनेकांनी हे पाहिल्यानंतर क्रांतीकारी निर्णय असल्याचं देखील म्हटलं. वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण (tanubai ramchandra chavan) यांचं काल वृध्दापकाळाने निधन झालं. माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे (jyoti aadhate) यांच्या आजी होत्या. आजीच्या मृत्यूमुळे त्यांचं कुटुंबीय अत्यंत भावूक झालं होतं. त्यावेळी तिथं आजीला नातींनी खांदा द्यायचा असा घरात निर्णय घेण्यात आला. अंत्यविधीला सांगलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रभावती आधाटे यांनी शिकाली धरली

नुकताच दोन दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला आणि काल गुरूवारी वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजी यांचे वय वृद्धापकाळाने निधन झाले.आजी च्या दुःखद निधनानंतर नात ज्योती आधाटे, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, सुजाता दळवी यांनी आजीला खांदा दिला आणि प्रत्यक्षात मयत तानुबाई चव्हाण यांच्या मुलीने प्रभावती आधाटे यांनी शिकाली धरली होती. क्रांतिकारी बदल म्हणजे त्यांना गॅस दाहिनीमध्ये पार्थिव घेऊन जात असताना पुरुषी खांदा देण्याची परंपरा टाळून चार महिलांनी त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला. हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल सांगलीकारांनी गुरूवारी पाहिला आहे.

क्रांतीकारी बदल

महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महिलांनी पार्थिवाला खांदा दिला. मुळात पुरूषांनी मृतदेह खांद्यावरून स्मशान भूमीपर्यंत घेऊन जायची प्रथा असताना मात्र अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात. काल सांगलीत मृतदेहाला खांदा दिल्याचे पाहताच उपस्थितांनी क्रांतीकारक बदल असल्याचे म्हटले आहे.

Manipur Assembly Election 2022 Live Result : मणिपूर विधानसभा निवडणुकीची 10 वैशिष्ट्य

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 गोष्टी क्षणिक आनंद देतात, यांच्यापासून चार हात लांब राहिलेलंच बरं

निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन; 36 गरजू जोडप्यांचे लग्न

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...