AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात विराट सभा; सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम

Manoj Jarange Patil Sabha : अंतरवली सराटी गावातील सभास्थळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. सभेतून जरांगे यांनी सरकारला काय इशारा दिला? सरकारकडे काय मागण्या केल्या? वाचा सविस्तर....

| Updated on: Oct 14, 2023 | 3:19 PM
Share
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात भव्य सभा झाली. या सभेला महाराष्ट्रभरातून लोक आले होते. सभास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात भव्य सभा झाली. या सभेला महाराष्ट्रभरातून लोक आले होते. सभास्थळी प्रचंड गर्दी झाली होती.

1 / 5
Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात विराट सभा; सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम

2 / 5
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं.

3 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 10 दिवसात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या 10 दिवसात सरकारने याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जरांगे यांनी दिला.

4 / 5
मनोज जरांगे पाटील यांनी या सभेतून सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी या सभेतून सरकारकडे आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण
सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून सभागृहात पहिले भाषण.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका
इराण-इस्रायल युद्धाचा थेट महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फटका.
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप
... म्हणून चर्चा टाळली जातेय; राहुल गांधींचे गंभीर आरोप.
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा
मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा.