AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालना

जावई, व्याहीचे नाव सिल्लोडमध्ये घुसवले; दानवेंचा सत्तरांवर निशाणा

जावई, व्याहीचे नाव सिल्लोडमध्ये घुसवले; दानवेंचा सत्तरांवर निशाणा

अखेर पक्षप्रवेश, मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

अखेर पक्षप्रवेश, मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्सीडेंटल सीएम..., ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्सीडेंटल सीएम..., ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

मला मारण्यासाठी बड्या नेत्याचा मोठा डाव, जरांगेंचा आरोप काय?

मला मारण्यासाठी बड्या नेत्याचा मोठा डाव, जरांगेंचा आरोप काय?

जीवे मारण्याचा कट, कोणावर संशय? जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

जीवे मारण्याचा कट, कोणावर संशय? जरांगे पाटलांच्या गौप्यस्फोटानं खळबळ

सेना-भाजपमध्ये पहिली ठणगी पडली; निवडणुकीपूर्वीच मोठा वाद

सेना-भाजपमध्ये पहिली ठणगी पडली; निवडणुकीपूर्वीच मोठा वाद

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अखेर विजय चव्हाण यांचं उपोषण मागे

शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अखेर विजय चव्हाण यांचं उपोषण मागे

गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा मुंडेंनी घेतली या 2 नेत्यांची नावं

गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा मुंडेंनी घेतली या 2 नेत्यांची नावं

शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा एल्गार; राज्यभरात आंदोलन पेटणार

शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंचा एल्गार; राज्यभरात आंदोलन पेटणार

भुजबळ म्हणजे ठुसका फटाका; मनोज जरांगेंची दिवाळीलाच आतषबाजी

भुजबळ म्हणजे ठुसका फटाका; मनोज जरांगेंची दिवाळीलाच आतषबाजी

घुर्रट भुजबळ, तुटलेल्या चपला, केसांवर फुगे.., जरांगेंचा तुफान हल्लाबोल

घुर्रट भुजबळ, तुटलेल्या चपला, केसांवर फुगे.., जरांगेंचा तुफान हल्लाबोल

तो मोर्चा ओबीसींचा नाही, एका विशिष्ट जातीचा, मनोज जरांगेंनी चाप ओढला

तो मोर्चा ओबीसींचा नाही, एका विशिष्ट जातीचा, मनोज जरांगेंनी चाप ओढला

विखे पाटील जरांगेंच्या भेटीसाठी अचानक अंतरवालीत, बंद दाराआड चर्चा

विखे पाटील जरांगेंच्या भेटीसाठी अचानक अंतरवालीत, बंद दाराआड चर्चा

पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा

पंकजा मुंडे अन् धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा

Dhangar reservation : सरकारचं शिष्टमंडळ दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीला

Dhangar reservation : सरकारचं शिष्टमंडळ दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीला

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे.., संग्रामबापूंचं वादग्रस्त विधान

गावागावात लॉरेन्स बिश्नोई पाहिजे.., संग्रामबापूंचं वादग्रस्त विधान

शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, मग कृषीमंत्र्यांनी लावला फोन अन्...

शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, मग कृषीमंत्र्यांनी लावला फोन अन्...

त्यांना रोजगार हमीचं काम द्या अन्..., मुंडेंना जरांगेंचा खोचक टोला

त्यांना रोजगार हमीचं काम द्या अन्..., मुंडेंना जरांगेंचा खोचक टोला

लोक मुलीला नांदायला पाठवतात, पण जरांगे सासरवाडीलाच.., सदावर्तेंचा टोला

लोक मुलीला नांदायला पाठवतात, पण जरांगे सासरवाडीलाच.., सदावर्तेंचा टोला

मोठी बातमी! जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

मोठी बातमी! जालन्यात गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

अंतरवाली सराटीतील बैठकीत एकाएक गोंधळ, उडाली एकदम धावपळ, झालं तरी काय?

अंतरवाली सराटीतील बैठकीत एकाएक गोंधळ, उडाली एकदम धावपळ, झालं तरी काय?

Manoj Jarange : जितका त्रास मराठ्यांना देणार तितका...जरांगेचा इशारा

Manoj Jarange : जितका त्रास मराठ्यांना देणार तितका...जरांगेचा इशारा

मनोज जरांगे पाटलांना मोठा संशय, थेट म्हणाले, आता आम्ही भुई धरली असून..

मनोज जरांगे पाटलांना मोठा संशय, थेट म्हणाले, आता आम्ही भुई धरली असून..

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्याची निर्मिती झाली. पूर्वी तो औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका होता. या जिल्ह्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. राजा अकबराच्‍या काळामध्‍ये जालना हे शहर अकबरच्‍या एका अधिकाऱ्याला जहागीर म्हणून देण्यात आलेले होते. काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्‍तव्‍य केल्याची नोंद आहे. निजाम-उल-मुल्‍क असफ जहॉ याने या शहराबद्दल काही लिहून ठेवलेले आहे. यामध्ये त्याने औरंगाबादपेक्षाही हे शहर राहण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलेलं आहे. तसेच 1725 साली त्याने काबिल खान याला जालना शहराच्या पूर्वेला एक किल्‍ला बांधण्‍यास सांगितले हेाते. या किल्ल्याचे नाव आज मस्‍तगड आहे. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7718 चौ.कि.मी आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे. तर उरलेला 98.68 टक्के भाग म्हणजेच 7616 चौ.कि.मी. क्षेत्रफळात ग्रामीण भाग आहे. म्हणजेच या जिल्ह्यात बहुतांश लोक हे ग्रामीण भागात राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात एकूण 971 गावे आहेत. यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्ह्यात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. या आकडेवारीमध्ये काळानुसार बदल झालेला आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यांची नावे भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा अशी आहेत. या जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर व मंठा या पाच ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे. जिल्ह्यातील जांबसमर्थ, मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ, मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, गुरू गणेश तपोधाम, श्री गणपती मंदीर, मस्तगड आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. जिल्ह्यात परतूर, बदनापूर, घनसावंगी, भोकरदन आणि जालना असे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.

जालना जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.