AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, आठजण गंभीर जखमी

गोरेगाव : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांना बाहेर […]

मुंबईत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, आठजण गंभीर जखमी
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

गोरेगाव : मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी 8.30 वाजता घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीन जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तर अजून काहीजण यामध्ये अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. सध्या एनडीआरफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. जखमी झालेल्यांना सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम चालू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबद्दलची तक्रार महापालिकेच्या ऑफिसमध्ये करुनही काही कारवाई केली नाही असा आरोप स्थानिक करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.