AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी

उद्या गुढीपाडवा. आरोग्य, विजय, नवचैतन्य आणि समृद्धीची गुढी उभारली जाते. उद्या सुट्टी असल्याने शाळेत आजच गुढी उभारण्यात आली. विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचं महत्त्व सांगण्यात आले.

Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी
नागपुरात शाळेत उभारण्यात आलेली गुढी.
| Edited By: | Updated on: Apr 01, 2022 | 3:25 PM
Share

नागपूर : उद्या गुढीपाडवा (Gudipadva). नववर्षाच्या दिवशी घरा-घरात विजयाची गुढी (Gudi of Victory) उभारली जाणार. पण उद्या सुट्टी असल्याने नागपुरातील काही शाळांत आजचं गुढी उभारण्यात आलीय. विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे देण्यात आले. गुढी कशी उभारली जाते? गुढी उभारण्यामागचा हेतू काय? त्यासोबत गुढी उभारण्याचं महत्त्व काय? याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. उद्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आप-आपल्या घरी गुढी उभारावी. यासाठी एक दिवस आधी शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्यामागचं महत्त्व (Importance of building Gudi.) सांगण्यात आलंय.

शुभ कार्याची सुरुवात

गुढी पाडव्यासारखे सण शरीराचं आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. शरीराचं आरोग्य हे आहारावर अवलंबून असतं. आहारात बदल केला की, आरोग्य चांगलं राहतं. प्राचीन काळापासून चालत आलेले हे सण-उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत बदल होत आहेत. कोणत्याही शुभ कामाची सुरुवात ही गुढी उभारून केली जाते.

पाहा व्हिडीओ

शकवर्षाचा प्रारंभ

गुढी पाडव्याच्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी कडुनिंबाचं महत्त्व पटवून घेणं महत्त्वाचं असतं. उत्सव हे माणसाला दु:ख विसरायला लावतात. जीवनात आनंद निर्माण करतात. उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येतात. सुसंवाद साधला जातो. गुढीपाडव्यापासून नवीन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. त्याबरोबरच वर्षभरातल्या सण-उत्सवांचा कालनिर्देश करणाऱ्या नवीन पंचांगाचीही सुरुवात होते.

Gondia help | घरी मुलीचं लग्न होतं, आगीत संपूर्ण वस्तू जळाल्या; अधिकारी-लोकप्रतिनिधींनी कुटुंबाला सावरलं

Devendra Fadnavis on Satish Uke arrest: कायद्याने जे व्हायचं तेच होईल, उके यांच्या अटकेनंतर फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया

Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.