AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo – अकोल्यात ती आली, तिने जिंकले…, पण वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले कसे ते पाहा

अकोला शहरातील जठारपेठ चौकात एका प्रॉडक्टच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना संध्याकाळी आमंत्रित करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेऊन आयोजकांनी जनतेला अगदी वेठीस धरल्याचे दिसून आले.

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 11:30 AM
Share
अकोला शहरातील जठारपेठ चौकात एका प्रॉडक्टच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना संध्याकाळी आमंत्रित करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेऊन आयोजकांनी जनतेला अगदी वेठीस धरल्याचे दिसून आले.

अकोला शहरातील जठारपेठ चौकात एका प्रॉडक्टच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना संध्याकाळी आमंत्रित करण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेऊन आयोजकांनी जनतेला अगदी वेठीस धरल्याचे दिसून आले.

1 / 5
धार्मिक कार्यक्रम असला तरी प्रशासनाची परमिशन काढावी लागते. मग एवढा मोठा कार्यक्रम घेऊन हजाराहून अधिक गर्दी याठिकाणी जमा करण्यात आली. याची परमिशन आयोजकांना कुणी दिली.

धार्मिक कार्यक्रम असला तरी प्रशासनाची परमिशन काढावी लागते. मग एवढा मोठा कार्यक्रम घेऊन हजाराहून अधिक गर्दी याठिकाणी जमा करण्यात आली. याची परमिशन आयोजकांना कुणी दिली.

2 / 5
एकीकडे भाजीवाले जरी रस्त्याच्या कडेला उभे राहिले तर त्यांच्यावर महापालिका व पोलीस कारवाई करतात. मग या प्रकाराकडे कसे दुर्लक्ष झाले. जनतेला वेठीस धरणाऱ्या या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

एकीकडे भाजीवाले जरी रस्त्याच्या कडेला उभे राहिले तर त्यांच्यावर महापालिका व पोलीस कारवाई करतात. मग या प्रकाराकडे कसे दुर्लक्ष झाले. जनतेला वेठीस धरणाऱ्या या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

3 / 5
विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू असताना सिव्हील लाईन्स पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसही कार्यक्रम बघण्यासाठी जमले होते. कायदा व सुव्यवस्था व सुरक्षितेची हमी घेणाऱ्या पोलिसांकडून जर असा प्रकार होत असेल तर कुणाकडे जनतेने दाद मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे हा कार्यक्रम सुरू असताना सिव्हील लाईन्स पोलिसांसह ट्रॅफिक पोलिसही कार्यक्रम बघण्यासाठी जमले होते. कायदा व सुव्यवस्था व सुरक्षितेची हमी घेणाऱ्या पोलिसांकडून जर असा प्रकार होत असेल तर कुणाकडे जनतेने दाद मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

4 / 5
जठारपेठ परिसरात प्रसूती रुग्णालय, बाल रुग्णालय, बँक, शाळा आहेत. संध्याकाळी हा कार्यक्रम असल्याने सकाळपासून मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. या सर्व प्रकारावरून प्रशासनाची तर या कार्यक्रमाला मूकसंमती होती असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

जठारपेठ परिसरात प्रसूती रुग्णालय, बाल रुग्णालय, बँक, शाळा आहेत. संध्याकाळी हा कार्यक्रम असल्याने सकाळपासून मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. या सर्व प्रकारावरून प्रशासनाची तर या कार्यक्रमाला मूकसंमती होती असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.