गावकरी ते राव ना करी अशी आपल्याकडे म्हण आहे. काही म्हणी उगाच तयार झालेल्या नसतात. तर नेहमी घडणाऱ्या गोष्टी आणि अनुभवावरूनच अशा म्हणी तयार होतात. अकोल्यात याच म्हणची प्रचिती आली आहे.
रस्त्यावरील अनधिकृत फूड स्टॉलधारकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या फूड स्टॉलमुळे धक्कादायक घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दोन दिवस कुणाच्या संपर्कात नव्हती, दोन दिवस ड्युटीही जॉईन केली नाही. अखेर दोन दिवसांनी जे समोर आलं त्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
रानभाज्यांकडे रानमेवा म्हणून पाहिले जाते. या रानमेव्याची लज्जत काही औरच असते.
संपत्तीसाठी कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगू शकत नाही. पोटच्या मुलांनाही नात्याचा विसर पडल्याच्या घटना घडत आहेत. अकोलामध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
मित्रांसोबत पावसाच्या पाण्यात खेळण्याचा मनमुराद आनंद चिमुकला लुटत होता. पण इतक्यात रस्त्याशेजारील नाल्यात चप्पल पडली अन् इथेच घात झाला.
यवतमाळमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अकोला आणि अमरावतीत जाणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सेवानिवृत्त प्राध्यापक आपले काम आटोपून घराकडे चालले होते. इतक्यात त्यांना फोन आला अन् ते थांबले. आरोपीने नेमकी हीच संधी साधली.
अकोल्यात काल रात्री उसळलेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून हल्लेखोरांचा शोध घेत आहे.
अकोल्यात काल रात्री तुफान राडा झाला. शेकडो लोक आमने सामने आल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यानंतर जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला पांगवले.