AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

What India Thinks Today : ज्येष्ठ लेखक विक्रम संपत मांडणार भारतीय इतिहासाचा नवा दृष्टिकोन

विक्रम संपत हे प्रसिद्ध इतिहासकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत. कर्नाटकात जन्मलेल्या विक्रम संपत यांनी आपल्या लेखणीतून देशात आणि जगात विशेष स्थान निर्माण केले आहे. गौहर जान आणि विनायक दामोदर सावरकर यांची चरित्रे लिहिली. त्यांच्या पुस्तकांना देशात आणि जगभरात विशेष पसंती मिळाली.

What India Thinks Today : ज्येष्ठ लेखक विक्रम संपत मांडणार भारतीय इतिहासाचा नवा दृष्टिकोन
लेखक विक्रम संपत Image Credit source: tv9 Network
| Updated on: Feb 25, 2024 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 पुन्हा एकदा व्हॉट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) ग्लोबल समिटसाठी सज्ज आहे. 25 फेब्रुवारीपासून अशोका हॉटेल, दिल्ली येथे या समिटचे आयोजन करण्यात येणार आहे. शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक विक्रम संपत हे भारतीय इतिहास आणि पाश्चात्य सभ्यता यावर आपले विचार मांडतील.  इतिहासकार विक्रम संपत भारतीय इतिहास, पाश्चात्य सभ्यता आणि जग, अनुच्छेद 370 बद्दल दृष्टिकोन आहे यावर आपले विचार मांडतील. या विषयावरील अनेक प्रश्नांची उत्तरे देतील आणि आपले मतही मांडतील.

साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित

विक्रम संपत हे प्रसिद्ध इतिहासकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध लेखक देखील आहेत. कर्नाटकात जन्मलेल्या विक्रम संपत यांनी आपल्या लेखणीतून देशात आणि जगात विशेष स्थान निर्माण केले आहे. गौहर जान आणि विनायक दामोदर सावरकर यांची चरित्रे लिहिली. त्यांच्या पुस्तकांना देशात आणि जगभरात विशेष पसंती मिळाली. वीर सावरकरांवर लिहिलेले चरित्र राष्ट्रीय बेस्ट सेलर होते. विक्रम संपत यांच्या पुस्तकांचे समीक्षकांनीही कौतुक केले आहे.

फायनान्स क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गुरुग्राम आणि बंगळुरूच्या फायनान्स कंपन्या आणि बँकांमध्ये सेवा दिली. नंतर हेवलेट-पॅकार्ड (HP) मध्ये सामील झाले. बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी लेखन क्षेत्रात प्रवेश केला.

ते रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो राहिले आहेत. आयझेनहॉवर आणि अस्पेन ग्लोबल फेलो आणि NMML वर वरिष्ठ संशोधन फेलो म्हणून काम केले आहे. विक्रम संपत यांना साहित्य अकादमीचा इंग्रजी साहित्यासाठीचा पहिला युवा पुरस्कार आणि ऐतिहासिक संशोधनातील उत्कृष्टतेसाठी ARSC पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

2013 मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि क्वीन्सलँड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. 2019 आणि 2021 मध्ये त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्र दोन भागात लिहिले. 2021 मध्ये त्यांची रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. आपल्या लेखणीतून ते जगभरात भारताचा गौरव करत आहेत.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.