AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

350 किलोमीटरचं अंतर अवघ्या 50 तासांत कापलं! हा अट्टाहास का? उत्तर वाखाण्यासारखंय!

सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करण्याच्या उद्देशानं तो धावत होता. पण आता आणखी एक चकीत करणारा एका प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चकीत करणारा असला तरिही तितकाच वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पदही आहे.

350 किलोमीटरचं अंतर अवघ्या 50 तासांत कापलं! हा अट्टाहास का? उत्तर वाखाण्यासारखंय!
सैन्यात भरती नाही झाली म्हणून एकानं चक्क 350 किलोमीटर अंतर हे धावून पार केलंImage Credit source: TV9
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 06, 2022 | 12:45 AM
Share

मुंबईः सैन्यात भरती होण्यासाठी धावणारा प्रदीप (Pradip) तुम्हाला आठवत असेलच. दिवसभर काम करायचा आणि रात्री दहा किलोमीटर धावत घरी जाणारा प्रदीप प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचा किस्साही भारीच होता. सैन्यात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करण्याच्या उद्देशानं तो धावत (Running) होता. पण आता आणखी एक चकीत करणारा एका प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चकीत करणारा असला तरिही तितकाच वाखाण्याजोगा आणि कौतुकास्पदही आहे. सैन्यात भरती (Indian Army) नाही झाली म्हणून एकानं चक्क 350 किलोमीटर अंतर हे धावून पार केलं आहे. अवघ्या 50 तासांत सैन्य भरतीत निवड न झालेल्या या तरुणानं हे अंतर कापलं आहे. हा मुलगा आहे राजस्थानचा. सैन्यात भरती होण्यासाठी आला. सैन्य भरतीत यश आलं नाही म्हणून चक्क धावत सुटला. धावून 350 किलोमीटर अंतर अवघ्या 50 तासात पूरं करण्याची किमया या तरुणानं करुन दाखवली आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोणंय हा राजस्थानी मुलगा?

एखादी गोष्ट साध्य करता आली नाही, तर लोकं निराश होतात. वेगवेगळ्या गोष्टी करतात. काही खचूनही जातात. पण या तरुणानं चक्क धावत जात 350 अंतर कापण्याची किमया का करुन दाखवली, असा प्रश्नही अनेकांना पडलाय. या तरुणाचं नाव सुरेश भिंचर आहे. सुरेश 24 वर्षांचा आहे. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील या तरुणाला भारतीय सैन्यात सामील व्हायचं होतं. गेल्या दोन वर्षांपासून तो त्यासाठी प्रयत्न करत होता.

मग धावला कशासाठी?

आपलं सिलेक्शन झालं म्हणून सुरेश धावत सुटला. सलग धावला. त्याच्या धावणं निरर्थक निश्चितच नव्हतं. आता तो नेमका धावला का, हे जाणून घेणंही महत्त्वाचंय.

सुरेशनं आपल्या धावण्याचं कारणही स्पष्ट केलं आहे. आपल्या धावत जाण्यामागे एक संदेश त्याला द्यायचाय. हा संदेशही फार खास आहे. सुरेश सारखे अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. पण अनेक जण सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक आहेत. भरती प्रक्रिया कधी सुरु होणार, याची वाट पाहत आहेत. पण अनेकांच वय हातातून निघून चाललंय. ही भरती निघावी म्हणून दिल्लीत निदर्शनं करण्यात आली होती. या निदर्शनांत सुरेशनं केलेलं अनोखं निदर्शन हे या तरुणांची उमेद वाढवण्यासाठी केलेला एक महत्त्वाचा प्रयत्न होता. मुलांचं मनोबल उंचावण्यासाठी, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी सुरेशची धाव ही अत्यंत महत्त्वाची होती. म्हणून प्रदीपच्या धावण्यानंतर सुरेशची धावही तितकीच अर्थपूर्ण आणि वाखाण्याजोगी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

संबंधित बातम्या 

श्रीलंकेतील पंतप्रधानांच्या कुटुंबियांचे देशातून पलायन; आणीबाणीत 56 जणांना सोडवण्यासाठी 600 वकील न्यायालयात 

RR vs RCB Result IPL 2022: Dinesh Karthik ने अश्विनची गोलंदाजी फोडली, तिथेच सामना फिरला, RCB चा रोमांचक विजय

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ