Photo : 40 एकरातील ऊसाला आग, …तर टळली असती दुर्घटना
धुळे : ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी बीड, लातूर, औरंगाबाद जिल्ह्यात अशा घटना समोर आल्या आहेत. हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेक ठिकाणी वेळेत तोड झाली नाही. त्यामुळे कालावधी पूर्ण होऊनही ऊस फडातच आहे. धुळे जिल्ह्यातील जुने कोडदे शिवारातील ऊसाची वेळेत तोड झाली असती तर 40 एकरातील ऊस जळून खाक झालाच नसता. दोंडाईचा येथील जुने कोळदे येथे उसाच्या क्षेत्राला चाळीस ते पन्नास एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. गावातील तरुण व दोंडाईचा अग्निशामक दलाची गाडी तात्काळ पोहोचल्याने आग आटोक्यात आणली मात्र, नुकसान टाळता आले नाही.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
अप्रतिम सौंदर्य, निळ्या साडीत प्रार्थना बेहेरेचा हटके अंदाज
बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता कशी दिसते? सौंदर्य पाहूनच...
अप्रतिम सौंदर्य...मुंज्यामधील अभिनेत्रीच्या लुकची सर्वत्र चर्चा
या अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे अप्सरा देखील फेल, नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष
झोपण्याआधी ही कामे अजिबात करु नका ? अन्यथा झोपेचे खोबरे
जगातले सर्वात जुने संगीत वाद्य कोणते ?
