AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acharya Chanakya : प्रेमात पडताना चुकूनही सांगू नका या गोष्टी, अन्यथा घात झालाच म्हणून समजा!

तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडत असाल तर काही गोष्टी करणे टाळायला हवे. विशेष म्हणजे काही बाबी तर समोरच्या व्यक्तीला चुकूनही सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी याबाबत सविस्तर सांगितलेले आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 8:54 PM
Share
चाणक्य हे फार विद्वान होतो. त्यांचे अर्थशास्त्र, राजकारणातील ज्ञान अतुलनीय होतो. म्हणूनच त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे, दिलेल्या शिकवणीचे आजही पालन केले जाते. आचार्य चाणक्य यांनी नात्यात धोका मिळत असेल तर कोणत्या चुका करू नये याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही उपदेश केलेले आहेत.

चाणक्य हे फार विद्वान होतो. त्यांचे अर्थशास्त्र, राजकारणातील ज्ञान अतुलनीय होतो. म्हणूनच त्यांनी दिलेल्या सल्ल्यांचे, दिलेल्या शिकवणीचे आजही पालन केले जाते. आचार्य चाणक्य यांनी नात्यात धोका मिळत असेल तर कोणत्या चुका करू नये याबाबत आचार्य चाणक्य यांनी काही उपदेश केलेले आहेत.

1 / 6
आचार्य चाणक्य यांच्यानुसार नात्यात भाबडा विश्वास, गडबड हे सर्वात मोठे शत्रू आहेत. प्रेमात किंवा कोणत्याही नात्याता धोका मिळतो तो याच दोन चुकांमुळे कत्यामुळे कधीही कोणावर लगेच विश्वास ठेवू नये. नाते बनवताना घाई-गडबड करू नये.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार नात्यात भाबडा विश्वास, गडबड हे सर्वात मोठे शत्रू आहेत. प्रेमात किंवा कोणत्याही नात्याता धोका मिळतो तो याच दोन चुकांमुळे कत्यामुळे कधीही कोणावर लगेच विश्वास ठेवू नये. नाते बनवताना घाई-गडबड करू नये.

2 / 6
तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसाल तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. घाई करू नका. अगोदर त्या व्यक्तीला समजून घ्या. त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचे कुटुंब काय करते? तसेच तो सामान्य जीवनात कसा वागतो? या सर्व गोष्टी समजून घ्या आणि मगच कोणतेही नाते पुढे न्या. नात्यावर विश्वास ठेवा.

तुम्ही एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसाल तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका. घाई करू नका. अगोदर त्या व्यक्तीला समजून घ्या. त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचे कुटुंब काय करते? तसेच तो सामान्य जीवनात कसा वागतो? या सर्व गोष्टी समजून घ्या आणि मगच कोणतेही नाते पुढे न्या. नात्यावर विश्वास ठेवा.

3 / 6
कोणतेही नाते नव्याने सुरू होत असेल तर तुमची आर्थिक स्थिती, तुमच्याकडे असलेले पैसे, कुटुंबातील माहिती अशा गोपनीय गोष्टी समोरच्या व्यक्तीला लगेच सांगून टाकू नका. काही बाबी समोरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये. नाते पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर तसेच नात्यात विश्वास संपादन झाल्यानंतरच या गोष्टी सांगाव्यात. अनेक लोक मात्र हा नियम पाळत नाहीत. त्यामुळे नात्यात विश्वासघात झाल्यावर नंतर पश्चात्ताप करत बसतात.

कोणतेही नाते नव्याने सुरू होत असेल तर तुमची आर्थिक स्थिती, तुमच्याकडे असलेले पैसे, कुटुंबातील माहिती अशा गोपनीय गोष्टी समोरच्या व्यक्तीला लगेच सांगून टाकू नका. काही बाबी समोरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये. नाते पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर तसेच नात्यात विश्वास संपादन झाल्यानंतरच या गोष्टी सांगाव्यात. अनेक लोक मात्र हा नियम पाळत नाहीत. त्यामुळे नात्यात विश्वासघात झाल्यावर नंतर पश्चात्ताप करत बसतात.

4 / 6
तुमच्यासोबत एखादी व्यक्ती फारच गोड-गोड बोलत असेल, तर ती व्यक्ती योग्यच आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. काही-काही लोक तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्यासोबत चांगले वागण्याचे नाटक करतात. त्यामुळे नवी मैत्री होत असेल किंवा तुम्ही प्रेमात पडत असाल तर वेळ घ्या. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. त्यानंतरच तुम्ही त्याच्याशी मैत्री करा, असे चाणक्य नीति सांगते.

तुमच्यासोबत एखादी व्यक्ती फारच गोड-गोड बोलत असेल, तर ती व्यक्ती योग्यच आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. काही-काही लोक तुमचा फायदा घेण्यासाठी तुमच्यासोबत चांगले वागण्याचे नाटक करतात. त्यामुळे नवी मैत्री होत असेल किंवा तुम्ही प्रेमात पडत असाल तर वेळ घ्या. समोरच्या व्यक्तीला समजून घ्या. त्यानंतरच तुम्ही त्याच्याशी मैत्री करा, असे चाणक्य नीति सांगते.

5 / 6
(ही स्टोरी इंटरनेटवर असलेल्या प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. अंधश्रद्धा पसवरण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही.)

(ही स्टोरी इंटरनेटवर असलेल्या प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. अंधश्रद्धा पसवरण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही.)

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
Ratnagiri Rain News | रत्नागिरीत पावसाचा रौद्रावतार! यलो अलर्टदरम्यान मुसळधार सरींचा तडाखा
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
नसरापूर प्रकरणी कोर्टाचा निकाल लांबणीवर; कोर्टात नेमकं काय घडलं?
1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
NCERT Portion | 1975 ची आणीबाणी आता शाळेत शिकवणार; NCERT चा मोठा निर्णय चर्चेत!
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?