AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणि म्हणे रक्ताची नदी वाहणार! भारतीय सैन्याच्या ताकदीसमोर पाकिस्तान मुंगी एवढाही नाही

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू झाला आहे. पण जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर लष्करी ताकदीच्या बाबतीत कोणता देश अधिक बलवान आहे हे जाणून घेऊया.

| Updated on: Apr 29, 2025 | 2:18 PM
Share
पहलगाम हल्ला हा भारतामधील वातावरण तापवण्याचा विषय ठरला आहे. या घटनेला पाकिस्तान जबाबदार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्र सरकारने दहशतवादाबाबत 'शून्य सहनशीलता' धोरण स्वीकारले आहे. तसेच, जर या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीचे मूल्यमापन केले जाईल. या बाबतीत कोणता देश अधिक बलवान आहे ते चला पाहूया.

पहलगाम हल्ला हा भारतामधील वातावरण तापवण्याचा विषय ठरला आहे. या घटनेला पाकिस्तान जबाबदार असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्र सरकारने दहशतवादाबाबत 'शून्य सहनशीलता' धोरण स्वीकारले आहे. तसेच, जर या घटनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीचे मूल्यमापन केले जाईल. या बाबतीत कोणता देश अधिक बलवान आहे ते चला पाहूया.

1 / 6
ग्लोबल फायरपॉवर रिपोर्ट २०२५ नुसार, सर्वाधिक लष्करी क्षमता असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतचा नंबर आहे. यादीतील पहिल्या १० मध्ये पाकिस्तानचा समावेश नाही. लष्करी शक्तींच्या यादीत हा देश १२ व्या क्रमांकावर आहे.

ग्लोबल फायरपॉवर रिपोर्ट २०२५ नुसार, सर्वाधिक लष्करी क्षमता असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारतचा नंबर आहे. यादीतील पहिल्या १० मध्ये पाकिस्तानचा समावेश नाही. लष्करी शक्तींच्या यादीत हा देश १२ व्या क्रमांकावर आहे.

2 / 6
भारतात सध्या १४ लाख सैनिक आहेत. पाकिस्तानी सैन्याची एकूण संख्या ६,५४,००० आहे, जी भारताच्या निम्मीही नाही. सर्वात वाईट परिस्थितीत, भारत कोणावरही अवलंबून न राहता ३७ दिवस लढू शकतो. पाकिस्तान जास्तीत जास्त १७ दिवस लढू शकतो.

भारतात सध्या १४ लाख सैनिक आहेत. पाकिस्तानी सैन्याची एकूण संख्या ६,५४,००० आहे, जी भारताच्या निम्मीही नाही. सर्वात वाईट परिस्थितीत, भारत कोणावरही अवलंबून न राहता ३७ दिवस लढू शकतो. पाकिस्तान जास्तीत जास्त १७ दिवस लढू शकतो.

3 / 6
भारताकडे ४,२०१ रणगाडे, १,४८,५९४ वाहने, १०० स्व-चालित तोफ, ३,९७५ टोव्ड तोफ आणि २६४ एमएलआरएस रॉकेट तोफ आहेत. पाकिस्तानकडे २,६२७ रणगाडे, १७,५१६ वाहने, ६६२ स्व-चालित तोफ, २,६२९ टोव्ड तोफ आणि ६०० एमएलआरएस रॉकेट तोफ आहेत.

भारताकडे ४,२०१ रणगाडे, १,४८,५९४ वाहने, १०० स्व-चालित तोफ, ३,९७५ टोव्ड तोफ आणि २६४ एमएलआरएस रॉकेट तोफ आहेत. पाकिस्तानकडे २,६२७ रणगाडे, १७,५१६ वाहने, ६६२ स्व-चालित तोफ, २,६२९ टोव्ड तोफ आणि ६०० एमएलआरएस रॉकेट तोफ आहेत.

4 / 6
भारतीय हवाई दलाकडे एकूण २,२२९ विमाने आहेत. यापैकी ५१३ लढाऊ विमाने आहेत. तसेच ८९९ हेलिकॉप्टर. ८० हल्ला करणारे हेलिकॉप्टर. पाकिस्तान हवाई दलाकडे एकूण १,३९९ लढाऊ विमाने आहेत. यापैकी ३२८ लढाऊ विमाने आहेत. ३७३ हेलिकॉप्टर, ५७ हल्ला करणारे हेलिकॉप्टर.

भारतीय हवाई दलाकडे एकूण २,२२९ विमाने आहेत. यापैकी ५१३ लढाऊ विमाने आहेत. तसेच ८९९ हेलिकॉप्टर. ८० हल्ला करणारे हेलिकॉप्टर. पाकिस्तान हवाई दलाकडे एकूण १,३९९ लढाऊ विमाने आहेत. यापैकी ३२८ लढाऊ विमाने आहेत. ३७३ हेलिकॉप्टर, ५७ हल्ला करणारे हेलिकॉप्टर.

5 / 6
भारताकडे २९३ सक्रिय नौदल जहाजे आहेत. याउलट, पाकिस्तानकडे १२१ सक्रिय नौदल जहाजे आहेत. भारताकडे १८ पाणबुड्या आहेत तर तीन अणुशक्तीशाली पाणबुड्या आहेत. पाकिस्तानकडे आठ पाणबुड्या आहेत पण अणुशक्ती असलेल्या पाणबुड्या नाहीत.

भारताकडे २९३ सक्रिय नौदल जहाजे आहेत. याउलट, पाकिस्तानकडे १२१ सक्रिय नौदल जहाजे आहेत. भारताकडे १८ पाणबुड्या आहेत तर तीन अणुशक्तीशाली पाणबुड्या आहेत. पाकिस्तानकडे आठ पाणबुड्या आहेत पण अणुशक्ती असलेल्या पाणबुड्या नाहीत.

6 / 6
Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय