AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले

महाराष्ट्रात सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.

| Updated on: May 09, 2023 | 2:43 PM
Share
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांचे आज रात्री विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्रात सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.

मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील २५ विद्यार्थ्यांचे आज रात्री विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्रात सुखरूप परतल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.

1 / 4
मणिपूरमधील इंफाळहून आसाममधील गुवाहाटीपर्यंत आणि तेथून मुंबईपर्यंत विशेष विमानाने या विद्यार्थ्यांना आणण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आभार मानले आहेत.

मणिपूरमधील इंफाळहून आसाममधील गुवाहाटीपर्यंत आणि तेथून मुंबईपर्यंत विशेष विमानाने या विद्यार्थ्यांना आणण्यात आले. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे आभार मानले आहेत.

2 / 4
मणिपूरमध्ये शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याचे समजताच मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी रविवारी, दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची विचारपूस केली होती, त्यांना धीर देऊन तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असे आश्वासित केले होते, त्यानुसार राज्य शासनाने कालपासून विशेष मोहीम राबवून या विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रात सुखरूप परत आणले.

मणिपूरमध्ये शिक्षण घेणारे महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याचे समजताच मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी रविवारी, दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची विचारपूस केली होती, त्यांना धीर देऊन तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात येईल, असे आश्वासित केले होते, त्यानुसार राज्य शासनाने कालपासून विशेष मोहीम राबवून या विद्यार्थ्यांना आज महाराष्ट्रात सुखरूप परत आणले.

3 / 4
मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर  राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे आणि अब्दुल अजिज बेग आदींनी शासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे आणि अब्दुल अजिज बेग आदींनी शासनाच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.