AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंतरवली सराटीत कडेकोट बंदोबस्त, वाहतूक वळवली; मोर्चा मुंबईकडे निघण्याआधी नेमकं काय घडतंय?

Antarwali Sarati Police Security Before Manoj Jarange Patil Rally : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावाच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मुंबईला निघण्याआधी अंतरवली सराटीत नेमकं काय घडतंय? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 20, 2024 | 10:34 AM
Share
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंसतरवली ते मुंबई महामोर्चा निघणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात अंसतरवली ते मुंबई महामोर्चा निघणार आहे.

1 / 5
अंतरवलीतून निघणाऱ्या मोर्चाआधी अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. अंतरवली सराटीच्या मुख्यरस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

अंतरवलीतून निघणाऱ्या मोर्चाआधी अंतरवलीत घडामोडींना वेग आला आहे. अंतरवली सराटीच्या मुख्यरस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे.

2 / 5
मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुंबईकडे  निघणार आहेत.

मराठा आंदोलक जिथून बाहेर पडणार आहेत. त्या ठिकाणी बॅरिगेट लावण्यात आले आहेत. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुंबईकडे निघणार आहेत.

3 / 5
अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूने वळवली आहे. मुंबईकडे हा मोर्चा निघण्याआधी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

अंतरवली सराटी गावात जाणारी वाहतूक पोलिसांनी बाहेरच्या बाजूने वळवली आहे. मुंबईकडे हा मोर्चा निघण्याआधी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

4 / 5
मनोज जरांगे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

मनोज जरांगे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजाने सरकारला 7 महिने वेळ दिला. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा. 26 तारखेला घरा घरातील मराठा समाजाने मुंबईला यावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.