AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

मानसाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात.

| Updated on: Feb 07, 2022 | 7:48 AM
Share
आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण  अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

1 / 5
आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

2 / 5
अशी लोकांकडून इतरांना  प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे  राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

अशी लोकांकडून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

3 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

4 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.