AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर भलेभले महिलेपुढे होतील नतमस्तक, स्त्रीमध्ये असावेत फक्त हे गुण; चाणक्य नीती काय सांगते?

महिला ही दुरदृष्टी ठेवणारी, कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारी आणि मनात हिम्मत ठेवणारी असेल तर पूर्ण कुटुंबाचा गाडा सुरळीत चालतो. त्यामुळे महिलांमध्ये काही खास गुण असतील तर भलेभले तिच्यापुढे नतमस्तक होऊ शकतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

| Updated on: Jun 14, 2026 | 9:45 PM
Share
महिला ही दुरदृष्टी ठेवणारी, कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारी आणि मनात हिम्मत ठेवणारी असेल तर पूर्ण कुटुंबाचा गाडा सुरळीत चालतो. त्यामुळे महिलांमध्ये काही खास गुण असतील तर भलेभले तिच्यापुढे नतमस्तक होऊ शकतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

महिला ही दुरदृष्टी ठेवणारी, कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणारी आणि मनात हिम्मत ठेवणारी असेल तर पूर्ण कुटुंबाचा गाडा सुरळीत चालतो. त्यामुळे महिलांमध्ये काही खास गुण असतील तर भलेभले तिच्यापुढे नतमस्तक होऊ शकतात, असे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे.

1 / 5
महिलांमध्ये सर्वात अगोदर आत्मसन्मान असणे फार गरजेचे आहे. महिलांमध्ये आत्मसन्मान असेल तर संपूर्ण कुटुंबाकडे लोक आदराने पातात. ज्या महिलेत आत्मसन्मान असते ती कोणतीही स्थिती मोठ्या धैर्याने हाताळते, असे चाणक्यनीती सांगते.

महिलांमध्ये सर्वात अगोदर आत्मसन्मान असणे फार गरजेचे आहे. महिलांमध्ये आत्मसन्मान असेल तर संपूर्ण कुटुंबाकडे लोक आदराने पातात. ज्या महिलेत आत्मसन्मान असते ती कोणतीही स्थिती मोठ्या धैर्याने हाताळते, असे चाणक्यनीती सांगते.

2 / 5
कुठेही विचलित न होता, समोर आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा गुण असेल तर त्या महिलेला प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण संकटाचा सामना करायचा असेल तर धीर, धैर्य असणे ही पहिली गरज असते. चाणक्य नीतीप्रमाणे महिलांकडे हा गुण असेल तर जग तिच्यापुढे झुकतं.

कुठेही विचलित न होता, समोर आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा गुण असेल तर त्या महिलेला प्रगतीपासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण संकटाचा सामना करायचा असेल तर धीर, धैर्य असणे ही पहिली गरज असते. चाणक्य नीतीप्रमाणे महिलांकडे हा गुण असेल तर जग तिच्यापुढे झुकतं.

3 / 5
स्त्री ही समजदार असणे फार गरजेचे आहे. कारण कधीकधी संकटाचा सामना करायचा असेल तो समजून घेणे खूप गरजेचे आहे. समजदारपणा हा प्रत्येकाकडे नसतो. तो स्त्रीकडे असेल तर संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर असते, असे चाणक्य नीती सांगते.

स्त्री ही समजदार असणे फार गरजेचे आहे. कारण कधीकधी संकटाचा सामना करायचा असेल तो समजून घेणे खूप गरजेचे आहे. समजदारपणा हा प्रत्येकाकडे नसतो. तो स्त्रीकडे असेल तर संपूर्ण कुटुंब प्रगतीपथावर असते, असे चाणक्य नीती सांगते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम