AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आयुष्यात या 7 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका, नाहीतर नेस्तनाबूत व्हाल !

आचार्या चाण्यक्य आयुष्यात खूप प्रसंगाना सामोरे गेले. या सर्व प्रसंगात खचून न जाता त्यांनी त्यामधुन मार्ग काढला. आचार्यांनी आपल्या अनुभवातून जे काही साध्य केले आहे ते त्यांनी आपल्या सृजनातून लोकांसमोर मांडले आहे. आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी फक्त आपल्या पर्यंतच ठेवायला हव्यात. जर या गोष्टी सर्वांना कळाल्या तर जगासमोर तुमचं हसंच होईल.

| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 11:58 AM
Share
जर तुमच्या कुटुंबात काही कलह असेल तर घरातील गोष्टी विसरूनही कोणाशीही बोलू नये. यामुळे तुम्हाला फक्त अपमानच सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी फक्त तुमच्या पर्यंतच ठेवा.

जर तुमच्या कुटुंबात काही कलह असेल तर घरातील गोष्टी विसरूनही कोणाशीही बोलू नये. यामुळे तुम्हाला फक्त अपमानच सहन करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या घरातील गोष्टी फक्त तुमच्या पर्यंतच ठेवा.

1 / 7
 चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. पती-पत्नीमधील संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावे. विशेषत: जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल. ही गोष्ट दुसऱ्याला सांगायला विसरू नये.

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने आपल्या वैवाहिक जीवनातील गोष्टी कधीही कोणाशीही शेअर करू नयेत. पती-पत्नीमधील संभाषण स्वतःपुरते मर्यादित असावे. विशेषत: जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही प्रकारचे भांडण होत असेल. ही गोष्ट दुसऱ्याला सांगायला विसरू नये.

2 / 7
चाणक्य नीतीनुसार, आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते.

चाणक्य नीतीनुसार, आपल्या कामातील महत्त्वाच्या गोष्टी आणि योजना इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत. यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नुकसान सहन करावे लागू शकते.

3 / 7
 प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते. तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका. यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते. अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात.

प्रत्येक व्यक्तीची काही ना काही कमकुवत आणि मजबूत बाजू असते. तुमची कमकुवत बाजू लोकांसमोर कधीही उघड करू नका. यामुळे व्यक्ती इतरांच्या नजरेत कमकुवत बनते. अशा परिस्थितीत लोक तुमच्या कमकुवतपणाचा कधीही फायदा घेऊ शकतात.

4 / 7
चाणक्य नीतीनुसार व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात. या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात. चाणक्य नीतीनुसार, एखाद्याला त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे.

चाणक्य नीतीनुसार व्यक्तीमध्ये काही नकारात्मक गोष्टी देखील घडतात. या गोष्टी माणसाच्या स्वभावात असतात. चाणक्य नीतीनुसार, एखाद्याला त्याच्या चांगल्या आणि वाईटाची योग्य माहिती दिली पाहिजे.

5 / 7
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने कधीही आपले दु:ख कोणाच्याही समोर मांडू नये. यामुळे लोकांना तुम्ही कमजोर समजावे. हे भविष्यात तुमच्या कामात अडथळा निर्माण करेल.

चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने कधीही आपले दु:ख कोणाच्याही समोर मांडू नये. यामुळे लोकांना तुम्ही कमजोर समजावे. हे भविष्यात तुमच्या कामात अडथळा निर्माण करेल.

6 / 7
चाणक्य नीतीनुसार, कुठेतरी तुमचा अपमान झाला असेल, तर तुम्ही विसरूनही कुणासमोर त्याचा उल्लेख करू नये. यामुळे तुमची थट्टा होऊ शकते.

चाणक्य नीतीनुसार, कुठेतरी तुमचा अपमान झाला असेल, तर तुम्ही विसरूनही कुणासमोर त्याचा उल्लेख करू नये. यामुळे तुमची थट्टा होऊ शकते.

7 / 7
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.