इतिहास पुन्हा जिवंत होणार! ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत पाहायला मिळणार पावनखिंड लढाई!
बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा पावनखिंडीतला झंझावात हे इतिहासातलं महत्वाचं पान. शिवरायांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावत सिद्दी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीमध्येच रोखून धरलं. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू वाघासारखे लढले. बाजीप्रभूंच्या समर्पणाने पावन झालेल्या या खिंडीला म्हणूनच पावनखिंड असं नाव पडलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
अमृता खानविलकरने घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन, म्हणाली...
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा किती शिकले आहेत? वयात किती आहे अंतर ?
मलायका अरोरा हिचे प्रसिद्ध आयटम साँग्स माहिती आहेत का ?
45 वर्षांची ही अभिनेत्री सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर, सौंदर्य..
भर उन्हाळ्यात अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवलं तापमान, फोटो तुफान चर्चेत
पारंपरिक ड्रेसमध्ये सुहाना खानचा रॉयल लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
