AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात घातक मित्र कोणते, चाणक्य नीतीमधील या तीन सल्ल्यांकडे कधीच दुर्लक्ष करू नका!

आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. त्यांनी तुमच्या आयुष्यात सर्वाधिक घातक असणाऱ्या लोकांबद्दल सांगितले आहे. अशा लोकांपासून दूर राहायला हवे, असे चाणक्य नीति सांगते.

| Updated on: Dec 25, 2025 | 12:18 AM
Share
आचार्य चाणक्य यांना इतिहासातील सर्वात हुशार राजकारणी, कुटनितीतज्ज्ञ म्हटले जाते. चाणक्य यांनी राजकारण, अर्थशास्त्र याविषीय काही अतिशय कामाचे सल्ले दिलेले आहेत. त्यांनी दिलेले हे सल्ले आजही आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतात. म्हणूनच त्यांनी सांगितलेले विचार आज चाणक्य नीति म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत.

आचार्य चाणक्य यांना इतिहासातील सर्वात हुशार राजकारणी, कुटनितीतज्ज्ञ म्हटले जाते. चाणक्य यांनी राजकारण, अर्थशास्त्र याविषीय काही अतिशय कामाचे सल्ले दिलेले आहेत. त्यांनी दिलेले हे सल्ले आजही आपल्याला रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतात. म्हणूनच त्यांनी सांगितलेले विचार आज चाणक्य नीति म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत.

1 / 5
कोणत्याही नात्यात भावनांपेक्षा सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, असे आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य यांच्या मतानुसार मतभेद असला म्हणजे नाते तोडायचे नसते. कधीकधी धीर धरून सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करावे. त्यानंतरच संंबंधित नात्याबाबत विचार करावा.

कोणत्याही नात्यात भावनांपेक्षा सारासार विचार करून निर्णय घेतले पाहिजेत, असे आचार्य चाणक्य सांगतात. चाणक्य यांच्या मतानुसार मतभेद असला म्हणजे नाते तोडायचे नसते. कधीकधी धीर धरून सगळ्या गोष्टींचे विश्लेषण करावे. त्यानंतरच संंबंधित नात्याबाबत विचार करावा.

2 / 5
चाणक्य यांच्यानुसार काही नाते हे विषासारखे असतात. या नात्याचा आपल्यावर हळूहळू नकारात्मक परिणाम होतो. अशा नात्यांमुळे आपला आत्मसन्मान नष्ट होतो. त्यामुळेच अशा नात्यातून बाहेर पडावे आणि आपला सन्मान ठेवणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे.

चाणक्य यांच्यानुसार काही नाते हे विषासारखे असतात. या नात्याचा आपल्यावर हळूहळू नकारात्मक परिणाम होतो. अशा नात्यांमुळे आपला आत्मसन्मान नष्ट होतो. त्यामुळेच अशा नात्यातून बाहेर पडावे आणि आपला सन्मान ठेवणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे.

3 / 5
ज्या ठिकाणी तुम्हाला आदर दिला जात नाही. ज्या नात्यात तुमचा उपयोग करून घेतला जातो, अशा नात्यात राहण्यात काहीही अर्थ नाही. एखादी व्यक्ती तुमचा उपयोग करून घेत असेल आणि गरज संपली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून देत असेल तर अशा नात्यातून बाहेर पडावे.

ज्या ठिकाणी तुम्हाला आदर दिला जात नाही. ज्या नात्यात तुमचा उपयोग करून घेतला जातो, अशा नात्यात राहण्यात काहीही अर्थ नाही. एखादी व्यक्ती तुमचा उपयोग करून घेत असेल आणि गरज संपली की तुम्हाला वाऱ्यावर सोडून देत असेल तर अशा नात्यातून बाहेर पडावे.

4 / 5
जर एखाद्या नात्यामुळे तुमची मानसिक शांती नष्ट होत आहे. तसेच तुम्हाला जगणे कठीण होत असेल तर असे नाते लगेच तोडावे. तसेच तुमचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे. (टीप-  ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा. )

जर एखाद्या नात्यामुळे तुमची मानसिक शांती नष्ट होत आहे. तसेच तुम्हाला जगणे कठीण होत असेल तर असे नाते लगेच तोडावे. तसेच तुमचा सन्मान करणाऱ्या व्यक्तीसोबतच नाते जोडावे. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधा. )

5 / 5
Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान