AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र सरकारच्या ‘ प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ योजनेबद्दल माहिती आहे का?

योजनेचा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आशा किंवा ANM द्वारे PM मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.

| Updated on: Apr 15, 2022 | 7:06 PM
Share
केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक योजना बनवण्यात येतात. मात्र बऱ्याचवेळा या योजना योग्य त्या लोकांच्यापर्यंत पोहचत नाहीत. केंद्र सरकारकडून  बनवण्यात येणाऱ्या  योजनांमध्ये  विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध या वयोगटातील  व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या समाजातील घटकांना मदत करणे हा  योजनेचा मुख्य उद्देश असतो.

केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळोवेळी अनेक योजना बनवण्यात येतात. मात्र बऱ्याचवेळा या योजना योग्य त्या लोकांच्यापर्यंत पोहचत नाहीत. केंद्र सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये विद्यार्थी, महिला, वयोवृद्ध या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या समाजातील घटकांना मदत करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असतो.

1 / 5
 केंद्र सरकार पहिल्यांदा आई बनाणाऱ्या महिलांसाठी 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' आहे. या योजनेंतर्गत 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना जानेवारी 2017 ला सुरू करण्यात आली.

केंद्र सरकार पहिल्यांदा आई बनाणाऱ्या महिलांसाठी 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' आहे. या योजनेंतर्गत 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही योजना जानेवारी 2017 ला सुरू करण्यात आली.

2 / 5
'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने' अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 'प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना' म्हणूनही ओळखली जाते.

'प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने' अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना 'प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना' म्हणूनही ओळखली जाते.

3 / 5
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्यांदाच गर्भवती राहिलेल्या महिलेला नोंदणीसाठी तिचे व  तिच्या पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटोस्टॅट असणे आवश्यक आहे. बँक खाते संयुक्त नसावे. गरोदर महिलेला 5000 रुपये 3 हप्त्यात दिले जातात.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्यांदाच गर्भवती राहिलेल्या महिलेला नोंदणीसाठी तिचे व तिच्या पतीचे आधार कार्ड, बँक पासबुक फोटोस्टॅट असणे आवश्यक आहे. बँक खाते संयुक्त नसावे. गरोदर महिलेला 5000 रुपये 3 हप्त्यात दिले जातात.

4 / 5
 पहिल्यांदाच माता बनणाऱ्या महिलांना योग्य पोषण मिळणे हाच योजनेचा उद्देश आहे. 5000 रुपयांपैकी पहिला हप्ता 1000 रुपये, दुसरा हप्ता 2000 रुपये आणि तिसरा हप्ता 2000 रुपये आहे. या योजनेचा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला  लाभ घेऊ शकत नाहीत.

पहिल्यांदाच माता बनणाऱ्या महिलांना योग्य पोषण मिळणे हाच योजनेचा उद्देश आहे. 5000 रुपयांपैकी पहिला हप्ता 1000 रुपये, दुसरा हप्ता 2000 रुपये आणि तिसरा हप्ता 2000 रुपये आहे. या योजनेचा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला लाभ घेऊ शकत नाहीत.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.