AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मानंतर बाळाचे रडणे इतके महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणाले…

ऱ्याचदा आपण बघितले असेल तर बाळ जन्मल्यानंतर ते रडत नाही आणि अनेक प्रयत्न करून डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्याच्या पाठिवर देखील मारले जाते. जन्मानंतर बाळ रडणे का आवश्यक आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Aug 04, 2025 | 10:38 AM
Share
आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

1 / 5
जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

2 / 5
त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

3 / 5
जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

4 / 5
जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.