AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मानंतर बाळाचे रडणे इतके महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणाले…

ऱ्याचदा आपण बघितले असेल तर बाळ जन्मल्यानंतर ते रडत नाही आणि अनेक प्रयत्न करून डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्याच्या पाठिवर देखील मारले जाते. जन्मानंतर बाळ रडणे का आवश्यक आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Aug 04, 2025 | 10:38 AM
Share
आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

1 / 5
जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

2 / 5
त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

3 / 5
जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

4 / 5
जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

5 / 5
Follow Us
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.