AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मानंतर बाळाचे रडणे इतके महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणाले…

ऱ्याचदा आपण बघितले असेल तर बाळ जन्मल्यानंतर ते रडत नाही आणि अनेक प्रयत्न करून डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा त्याच्या पाठिवर देखील मारले जाते. जन्मानंतर बाळ रडणे का आवश्यक आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Aug 04, 2025 | 10:38 AM
Share
आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

आपण अनेकदा ऐकले असेल की, जन्मानंतर बाळ रडणे अत्यंत आवश्यक आहे. जर जन्मानंतर बाळ रडत नसेल तर डॉक्टरही टेन्शनमध्ये येतात. असा एक सीन आमिर खानचा चित्रपट थ्री इडियटमध्येही आहे. 

1 / 5
जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

जन्मानंतर बाळ रडणे आवश्यक आहे. कारण बाळाच्या पहिल्या श्वासासाठी त्याचे रडणे महत्वाचे ठरते. डॉक्टर म्हणतात की, बाळ जन्मानंतर काही सेकंदांनी म्हणजेच 8 सेकंदांनी पहिला श्वास घेते.

2 / 5
त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

त्याच्या फुफ्फुसांना हवेने भरण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यावेळी बाळ रडते त्यावेळी फुफ्फुसांमध्ये हवा जाण्यास मदत होते. 

3 / 5
जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

जर बाळ रडत नसेल तर डॉक्टर ताबडतोब त्याची तपासणी करतात. बऱ्याचदा डॉक्टर बाळाला हातावर घेऊन त्याची पोझिशन देखील बदलतात. 

4 / 5
जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

जर तरीही बाळ रडत नसेल तर मग त्याला बाळाचे तोंड आणि नाक मशीनने स्वच्छ केली जातात.गरज पडल्यास सीपीआर देखील द्यावी लागते. यामुळे जन्मलेल्या बाळाने रडणे अत्यंत आवश्यक आहे. 

5 / 5
Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?