AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच साप फक्त मारलं तरच मरतो का? किती वर्ष असंत सापांचं आयुष्य

सापांबाबत आजही अनेक गैरसमज आहेत, यामुळेच सापांच्या अनेक दुर्मिळ जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आज आपल्या साप किती वर्षांपर्यंत जगू शकतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

| Updated on: May 01, 2025 | 4:20 PM
Share
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, यामुळेच भारतातील अनेक सापांच्या दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांबाबत असलेले गैरसमज दूर होणं ही काळाची गरज आहे.

सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, यामुळेच भारतातील अनेक सापांच्या दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांबाबत असलेले गैरसमज दूर होणं ही काळाची गरज आहे.

1 / 7
सापांबाबत सर्वात मोठा गैरसमज हा असतो की, प्रत्येक साप हा विषारी असतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे चुकीचं आहे, आपण आपल्या घराच्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला फोन केला पाहिजे.

सापांबाबत सर्वात मोठा गैरसमज हा असतो की, प्रत्येक साप हा विषारी असतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे चुकीचं आहे, आपण आपल्या घराच्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला फोन केला पाहिजे.

2 / 7
भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो. या चार जाती सर्वाधिक विषारी असतात. त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो. या चार जाती सर्वाधिक विषारी असतात. त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

3 / 7
सापांबाबत असा देखील एक गैरसमज आहे, की साप नैसर्गिकरित्या मरत नाही, त्याला मारलं तरच तो मरतो. मात्र हा समज चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर सापाचा मृत्यू होतो.

सापांबाबत असा देखील एक गैरसमज आहे, की साप नैसर्गिकरित्या मरत नाही, त्याला मारलं तरच तो मरतो. मात्र हा समज चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर सापाचा मृत्यू होतो.

4 / 7
जंगलात राहणार्‍या सापांचं सरासरी आयुष्य चौदा ते वीस वर्ष असतं. मात्र साप जर बंदिस्त असतील त्यांची योग्य काळजी घेतली गेली तर ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतात.

जंगलात राहणार्‍या सापांचं सरासरी आयुष्य चौदा ते वीस वर्ष असतं. मात्र साप जर बंदिस्त असतील त्यांची योग्य काळजी घेतली गेली तर ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतात.

5 / 7
सापांच्या प्रजातीमध्ये अजगरांचं आयुष्य सर्वात जास्त असतं, एक अजगर सरासरी 40 वर्षांपर्यंत जगू शकतं, इतर सापांचं आयुष्य कमी असतं.

सापांच्या प्रजातीमध्ये अजगरांचं आयुष्य सर्वात जास्त असतं, एक अजगर सरासरी 40 वर्षांपर्यंत जगू शकतं, इतर सापांचं आयुष्य कमी असतं.

6 / 7
जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्प मित्रांना द्यावी, साप हा जीवन साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्प मित्रांना द्यावी, साप हा जीवन साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.