AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच साप फक्त मारलं तरच मरतो का? किती वर्ष असंत सापांचं आयुष्य

सापांबाबत आजही अनेक गैरसमज आहेत, यामुळेच सापांच्या अनेक दुर्मिळ जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आज आपल्या साप किती वर्षांपर्यंत जगू शकतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत.

| Updated on: May 01, 2025 | 4:20 PM
Share
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, यामुळेच भारतातील अनेक सापांच्या दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांबाबत असलेले गैरसमज दूर होणं ही काळाची गरज आहे.

सापांबाबत अनेक गैरसमज आहेत, यामुळेच भारतातील अनेक सापांच्या दुर्मिळ प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सापांबाबत असलेले गैरसमज दूर होणं ही काळाची गरज आहे.

1 / 7
सापांबाबत सर्वात मोठा गैरसमज हा असतो की, प्रत्येक साप हा विषारी असतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे चुकीचं आहे, आपण आपल्या घराच्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला फोन केला पाहिजे.

सापांबाबत सर्वात मोठा गैरसमज हा असतो की, प्रत्येक साप हा विषारी असतो. त्यामुळे आपण अनेकदा आपल्याला साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र हे चुकीचं आहे, आपण आपल्या घराच्या परिसरात कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला फोन केला पाहिजे.

2 / 7
भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो. या चार जाती सर्वाधिक विषारी असतात. त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

भारतामध्ये सापाच्या हजारो प्रजाती आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. घोणस, फुरसे, मण्यार, आणि नाग ज्याला आपण कोबरा म्हणतो. या चार जाती सर्वाधिक विषारी असतात. त्यांना बिग फोर असं देखील म्हटलं जातं.

3 / 7
सापांबाबत असा देखील एक गैरसमज आहे, की साप नैसर्गिकरित्या मरत नाही, त्याला मारलं तरच तो मरतो. मात्र हा समज चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर सापाचा मृत्यू होतो.

सापांबाबत असा देखील एक गैरसमज आहे, की साप नैसर्गिकरित्या मरत नाही, त्याला मारलं तरच तो मरतो. मात्र हा समज चुकीचा आहे. एका विशिष्ट वयानंतर सापाचा मृत्यू होतो.

4 / 7
जंगलात राहणार्‍या सापांचं सरासरी आयुष्य चौदा ते वीस वर्ष असतं. मात्र साप जर बंदिस्त असतील त्यांची योग्य काळजी घेतली गेली तर ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतात.

जंगलात राहणार्‍या सापांचं सरासरी आयुष्य चौदा ते वीस वर्ष असतं. मात्र साप जर बंदिस्त असतील त्यांची योग्य काळजी घेतली गेली तर ते 25 वर्षांपर्यंत जगू शकतात.

5 / 7
सापांच्या प्रजातीमध्ये अजगरांचं आयुष्य सर्वात जास्त असतं, एक अजगर सरासरी 40 वर्षांपर्यंत जगू शकतं, इतर सापांचं आयुष्य कमी असतं.

सापांच्या प्रजातीमध्ये अजगरांचं आयुष्य सर्वात जास्त असतं, एक अजगर सरासरी 40 वर्षांपर्यंत जगू शकतं, इतर सापांचं आयुष्य कमी असतं.

6 / 7
जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्प मित्रांना द्यावी, साप हा जीवन साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला न मारता, त्याची माहिती सर्प मित्रांना द्यावी, साप हा जीवन साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.