AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंड की गरम, व्यायामानंतर नक्की कोणते पाणी प्यावे? जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण कोमट की थंड पाणी? पचन सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पाण्याचे योग्य तापमान जाणून घ्या.

| Updated on: Feb 10, 2026 | 3:53 PM
Share
प्रत्येकाने दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे हा एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. रात्रीच्या ६ ते ८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर काहीसे डिहायड्रेट झालेले असते.

प्रत्येकाने दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे हा एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. रात्रीच्या ६ ते ८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर काहीसे डिहायड्रेट झालेले असते.

1 / 8
अशा वेळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराची अंतर्गत यंत्रणा पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते. मात्र, पाण्याचे तापमान तुमच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

अशा वेळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराची अंतर्गत यंत्रणा पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते. मात्र, पाण्याचे तापमान तुमच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

2 / 8
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था जागृत होते. यामुळे एंझाइम्सची क्रिया वाढवून पचन प्रक्रिया सुलभ होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था जागृत होते. यामुळे एंझाइम्सची क्रिया वाढवून पचन प्रक्रिया सुलभ होते.

3 / 8
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

4 / 8
कोमट पाण्यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगवान होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या विस्तारतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

कोमट पाण्यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगवान होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या विस्तारतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

5 / 8
सकाळी उठल्याबरोबर अतिशय थंड पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पचनसंस्थेला धोका असू शकतो. यामुळे घशात जळजळ होऊ शकते. मात्र, थंड पाण्याचेही काही विशिष्ट फायदे आहेत.

सकाळी उठल्याबरोबर अतिशय थंड पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पचनसंस्थेला धोका असू शकतो. यामुळे घशात जळजळ होऊ शकते. मात्र, थंड पाण्याचेही काही विशिष्ट फायदे आहेत.

6 / 8
थंड पाणी शरीराच्या तापमानावर आणण्यासाठी शरीर ऊर्जा वापरते, ज्यामुळे काही प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर शरीराला थंड करण्यासाठी आणि लवकर रिहायड्रेट करण्यासाठी थंड पाणी फायदेशीर ठरते.

थंड पाणी शरीराच्या तापमानावर आणण्यासाठी शरीर ऊर्जा वापरते, ज्यामुळे काही प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर शरीराला थंड करण्यासाठी आणि लवकर रिहायड्रेट करण्यासाठी थंड पाणी फायदेशीर ठरते.

7 / 8
एकूणच, पचनसंस्था सक्रिय करण्यासाठी आणि शरीराला दिवसासाठी तयार करण्यासाठी सकाळी कोमट पाणी पिणे जास्त श्रेयस्कर आहे. हे केवळ तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर उर्जेची पातळी राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकूणच, पचनसंस्था सक्रिय करण्यासाठी आणि शरीराला दिवसासाठी तयार करण्यासाठी सकाळी कोमट पाणी पिणे जास्त श्रेयस्कर आहे. हे केवळ तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर उर्जेची पातळी राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

8 / 8
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....