AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंड की गरम, व्यायामानंतर नक्की कोणते पाणी प्यावे? जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण कोमट की थंड पाणी? पचन सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पाण्याचे योग्य तापमान जाणून घ्या.

| Updated on: Feb 10, 2026 | 3:53 PM
Share
प्रत्येकाने दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे हा एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. रात्रीच्या ६ ते ८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर काहीसे डिहायड्रेट झालेले असते.

प्रत्येकाने दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करणे हा एक अत्यंत साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. रात्रीच्या ६ ते ८ तासांच्या झोपेनंतर आपले शरीर काहीसे डिहायड्रेट झालेले असते.

1 / 8
अशा वेळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराची अंतर्गत यंत्रणा पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते. मात्र, पाण्याचे तापमान तुमच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

अशा वेळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीराची अंतर्गत यंत्रणा पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते. मात्र, पाण्याचे तापमान तुमच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो.

2 / 8
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था जागृत होते. यामुळे एंझाइम्सची क्रिया वाढवून पचन प्रक्रिया सुलभ होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था जागृत होते. यामुळे एंझाइम्सची क्रिया वाढवून पचन प्रक्रिया सुलभ होते.

3 / 8
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच शरीरातील रक्तभिसरण सुधारते.

4 / 8
कोमट पाण्यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगवान होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या विस्तारतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

कोमट पाण्यामुळे शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वेगवान होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या विस्तारतात. तसेच शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

5 / 8
सकाळी उठल्याबरोबर अतिशय थंड पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पचनसंस्थेला धोका असू शकतो. यामुळे घशात जळजळ होऊ शकते. मात्र, थंड पाण्याचेही काही विशिष्ट फायदे आहेत.

सकाळी उठल्याबरोबर अतिशय थंड पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पचनसंस्थेला धोका असू शकतो. यामुळे घशात जळजळ होऊ शकते. मात्र, थंड पाण्याचेही काही विशिष्ट फायदे आहेत.

6 / 8
थंड पाणी शरीराच्या तापमानावर आणण्यासाठी शरीर ऊर्जा वापरते, ज्यामुळे काही प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर शरीराला थंड करण्यासाठी आणि लवकर रिहायड्रेट करण्यासाठी थंड पाणी फायदेशीर ठरते.

थंड पाणी शरीराच्या तापमानावर आणण्यासाठी शरीर ऊर्जा वापरते, ज्यामुळे काही प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. जर तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल, तर व्यायामानंतर शरीराला थंड करण्यासाठी आणि लवकर रिहायड्रेट करण्यासाठी थंड पाणी फायदेशीर ठरते.

7 / 8
एकूणच, पचनसंस्था सक्रिय करण्यासाठी आणि शरीराला दिवसासाठी तयार करण्यासाठी सकाळी कोमट पाणी पिणे जास्त श्रेयस्कर आहे. हे केवळ तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर उर्जेची पातळी राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकूणच, पचनसंस्था सक्रिय करण्यासाठी आणि शरीराला दिवसासाठी तयार करण्यासाठी सकाळी कोमट पाणी पिणे जास्त श्रेयस्कर आहे. हे केवळ तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर उर्जेची पातळी राखण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.

8 / 8
Follow Us
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...