AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवण केल्यानंतर वेलची खाण्याची ही आहेत मोठी फायदे, चयापचय ते..

वेलची खाणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते. वेलची खाल्ल्याने आरोग्याच्या संख्य समस्या दूर होतात. विशेष म्हणजे जेवल्यानंतर वेलची खाणे अधिक फायदेशीर ठरते.

| Updated on: Feb 06, 2026 | 2:09 PM
Share
वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अनेक पदार्थांमध्ये वेलचीचा समावेश केला जातो. वेलचीमुळे जेवणाला खास चव येते. वेलचीचा समावेश जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. 

वेलची आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अनेक पदार्थांमध्ये वेलचीचा समावेश केला जातो. वेलचीमुळे जेवणाला खास चव येते. वेलचीचा समावेश जवळपास सर्वच घरांमध्ये केला जातो. 

1 / 5
पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, जेवल्यानंतर वेलची खाण्याचे काय फायदे आहेत? जेवणानंतर वेलची खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या कमी होतात.

पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की, जेवल्यानंतर वेलची खाण्याचे काय फायदे आहेत? जेवणानंतर वेलची खाल्ल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या कमी होतात.

2 / 5
वेलची खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते शिवाय तुम्हाला जर पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर पचन लवकर होण्यास मदत होते. 

वेलची खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते शिवाय तुम्हाला जर पचनाशी संबंधित काही समस्या असतील तर पचन लवकर होण्यास मदत होते. 

3 / 5
हृदय आणि चयापचय आरोग्यासासाठीही वेलची खूप जास्त फायदेशीर ठरते. जेवणानंतर वेलची चघळल्याने लिपेज सारख्या स्वादुपिंडाच्या एंजाइमचे उत्पादन कमी होण्यास मदत होते.

हृदय आणि चयापचय आरोग्यासासाठीही वेलची खूप जास्त फायदेशीर ठरते. जेवणानंतर वेलची चघळल्याने लिपेज सारख्या स्वादुपिंडाच्या एंजाइमचे उत्पादन कमी होण्यास मदत होते.

4 / 5
यामुळे दररोज जेवण झाल्यानंतर एक वेलची तरी किमान तोंडात टाका, ज्यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. 

यामुळे दररोज जेवण झाल्यानंतर एक वेलची तरी किमान तोंडात टाका, ज्यामुळे आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. 

5 / 5
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.