AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकऱ्याने उचललं मोठं पाऊल, शेतातलं पिकच… होतंय कौतुक

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी येणाऱ्या आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याने मोठे पाऊल उचलले आहे.

| Updated on: Aug 31, 2026 | 2:15 PM
Share
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजबंधू मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांची गैरसोयी होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकरी विजय तारक यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी उचललेल्या पाऊलाचे कौतुक होत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा समाजबंधू मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. अशा वेळी त्यांची गैरसोयी होऊ नये, यासाठी स्थानिक शेतकरी विजय तारक यांनी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी उचललेल्या पाऊलाचे कौतुक होत आहे.

1 / 5
विजय तारक यांनी आपल्या शेतातील जोमात वाढलेले कपाशीचे उभे पीक उपटून फेकले आणि त्या जागेवर मंडप टाकून मराठा बांधवांसाठी राहण्याची व्यवस्था केली. शिवाय येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगचीही सोय केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रखरखीत उन्हात बाजावरचे उपोषण ज्या शेतात सुरू होते, त्याच शेतातील कपाशी उपटून टाकण्यात आली.

विजय तारक यांनी आपल्या शेतातील जोमात वाढलेले कपाशीचे उभे पीक उपटून फेकले आणि त्या जागेवर मंडप टाकून मराठा बांधवांसाठी राहण्याची व्यवस्था केली. शिवाय येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगचीही सोय केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे रखरखीत उन्हात बाजावरचे उपोषण ज्या शेतात सुरू होते, त्याच शेतातील कपाशी उपटून टाकण्यात आली.

2 / 5
शेती हा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. कपाशीचे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र एकीकडे पावसाअभावी अनेक शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे विजय तारक यांनी समाजाच्या प्रेमापोटी आपले उभे पीक बलिदान दिले. या कृतीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

शेती हा शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे. कपाशीचे पीक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र एकीकडे पावसाअभावी अनेक शेतकरी चिंतेत असताना, दुसरीकडे विजय तारक यांनी समाजाच्या प्रेमापोटी आपले उभे पीक बलिदान दिले. या कृतीमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

3 / 5
अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी त्यांना आरामदायी राहण्याची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विजय तारक यांनी स्वतःची शेती बाजूला सारून समाजहितासाठी हे पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने मराठा समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. राज्यभरातून येणारे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजय तारक यांसारख्या शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि त्याग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी त्यांना आरामदायी राहण्याची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते. विजय तारक यांनी स्वतःची शेती बाजूला सारून समाजहितासाठी हे पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने मराठा समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. राज्यभरातून येणारे समर्थक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजय तारक यांसारख्या शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट आणि त्याग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

4 / 5
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी पीक उपटणे म्हणजे मोठा आर्थिक फटका सहन करणे होय. तरीही समाजाच्या भावनेसाठी हे पाऊल उचलले गेले, हे उल्लेखनीय आहे. स्थानिक पातळीवर या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून विजय तारक यांना मराठा बांधवांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी पीक उपटणे म्हणजे मोठा आर्थिक फटका सहन करणे होय. तरीही समाजाच्या भावनेसाठी हे पाऊल उचलले गेले, हे उल्लेखनीय आहे. स्थानिक पातळीवर या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू झाली असून विजय तारक यांना मराठा बांधवांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरेंच्या शिवतीर्थावर राऊत दाखल; बंद दाराआड चर्चा, नेमकं काय शिजतंय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर संजय राऊत दाखल; बंद दाराआड तासभर चर्चा, नेमकं काय शिजतंय?
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या...
E20 बाबत मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाने पेट्रोलमधील इथेनॉलच्या टक्केवारीची याचिका...
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! कोर्टाने याचिका फेटाळली, पण
Supreme Court | पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचं प्रमाण द्या! सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, पण...
प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप, अचानक...
बाळासाहेबांचं नाव वापरून कोट्यवधींचा... प्रताप सरनाईकांवर भाजप नेत्याचाच गंभीर आरोप
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवसशी तब्येत खालावली, डॉक्टर म्हणाले...
मोठा एल्गार! मुंबईला जायची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगेंचं मराठा...
मोठा एल्गार! मुंबईला जाण्याची तयारी करा; लवकरच... मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार
New Delhi Crime | महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, नेमकं घडलं काय?
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या...
महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या निवडणुकीत...
जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल..
Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर