AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ऐश्वर्याच्या मेहंदीला खास पाहुण्यांची उपस्थिती

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सध्या लग्नाची धूम सुरू आहे. ऐश्वर्याच्या मेहंदीला स्टार प्रवाह कुटुंबातीलच काही खास पाहुणे उपस्थित झाले आहेत. 'आई कुठे काय करते' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील संजना आणि कला मेहंदीला आल्या होत्या.

| Updated on: May 05, 2024 | 10:02 AM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्याच्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमात खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या मेहंदीच्या कार्यक्रमाला येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्याच्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. या मेहंदीच्या कार्यक्रमात खास पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेतील संजना या मेहंदीच्या कार्यक्रमाला येणार आहे.

1 / 5
फक्त संजनाच नाही तर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला आणि बहिणींची खास हजेरी पहायला मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतील रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धूम सुरू आहे.

फक्त संजनाच नाही तर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कला आणि बहिणींची खास हजेरी पहायला मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतील रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धूम सुरू आहे.

2 / 5
दोन्ही कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी जानकी आणि हृषिकेशने पुढाकार घेतला आहे. त्यांनीच ऐश्वर्या आणि सौमित्रचा लग्नाचा घाट घातला होता. मात्र सौमित्रने अवंतिकासोबत लग्न करण्याचं ठरवल्याने संतापलेल्या ऐश्वर्याला सारंगशी लग्न करण्याचा नवीन डाव आखला आहे.

दोन्ही कुटुंबातील वैर मिटवण्यासाठी जानकी आणि हृषिकेशने पुढाकार घेतला आहे. त्यांनीच ऐश्वर्या आणि सौमित्रचा लग्नाचा घाट घातला होता. मात्र सौमित्रने अवंतिकासोबत लग्न करण्याचं ठरवल्याने संतापलेल्या ऐश्वर्याला सारंगशी लग्न करण्याचा नवीन डाव आखला आहे.

3 / 5
यानिमित्ताने हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळा असं सर्वकाही साग्रसंगीत पार पडणार आहे. ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमातही 'ठरलं तर मग' मालिकेतील खास पाहुणी आली होती.

यानिमित्ताने हळद, मेहंदी, संगीत आणि लग्नसोहळा असं सर्वकाही साग्रसंगीत पार पडणार आहे. ऐश्वर्या आणि सारंगच्या हळदीच्या कार्यक्रमातही 'ठरलं तर मग' मालिकेतील खास पाहुणी आली होती.

4 / 5
18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू झाली. यामध्ये 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे आणि पौराणिक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहेत.

18 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू झाली. यामध्ये 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे आणि पौराणिक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहेत.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.