AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, या ठिकाणी चक्क नवरदेव जातो नांदायला

Unique Tribe : भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. अशा अनेक जाती जमाती आहेत, ज्यांच्या परंपरा वेगळ्या आणि अनोख्या आहेत. आज आपण अशा एका जमातीची माहिती जाणून घेणार आहोत जिथे चक्क नवरदेव नांदायला जातो.

| Updated on: Jan 23, 2026 | 7:38 PM
Share
नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

1 / 5
मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

2 / 5
सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

3 / 5
आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

4 / 5
परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.

परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.