AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : जोरदार पाऊस, कुत्र्याने लचके… अर्धवट जळालेल्या मृतदेहासोबत भयंकर घडलं!

लातूरमध्ये एका छोट्याशा गावात भयंकर प्रकार घडला आहे. येथे एका मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत.

| Updated on: Jun 07, 2025 | 9:14 PM
Share
लातूर जिल्ह्यातल्या भडी इथं एक विचित्र घटना घडली आहे. येथे आलेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्मशानभूमी नसल्याने हा प्रकार घडला आहे.

लातूर जिल्ह्यातल्या भडी इथं एक विचित्र घटना घडली आहे. येथे आलेल्या पावसामुळे ओढ्याला आलेल्या पाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आलेला मृतदेह वाहून गेल्याची घटना घडली आहे. स्मशानभूमी नसल्याने हा प्रकार घडला आहे.

1 / 5
ऋतिक कांबळे या 20  वर्षीय बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

ऋतिक कांबळे या 20 वर्षीय बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

2 / 5
मात्र त्या भागात मोठा पाऊस झाल्याने हा मृतदेह अर्धवट जळाला आणि पाण्यात वाहून गेला. वाहून जात असलेल्या मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत होते. मृतदेहावरचे मांस खात होते.

मात्र त्या भागात मोठा पाऊस झाल्याने हा मृतदेह अर्धवट जळाला आणि पाण्यात वाहून गेला. वाहून जात असलेल्या मृतदेहाचे कुत्रे लचके तोडत होते. मृतदेहावरचे मांस खात होते.

3 / 5
दरम्यान, कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे काही युवकांनी पाहिले आणि अर्धवट जळालेला मृतदेह पाण्याबाहेर आणून पुन्हा अंत्यसंस्कार केले.

दरम्यान, कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे काही युवकांनी पाहिले आणि अर्धवट जळालेला मृतदेह पाण्याबाहेर आणून पुन्हा अंत्यसंस्कार केले.

4 / 5
गावात स्मशानभूमी नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात.

गावात स्मशानभूमी नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात.

5 / 5
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.