AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Water : उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे, जाणून कसं ठरतं आरोग्यदायी

Coconut Water : उन्हाळा सुरु झाला असून सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्माघाताचा फटका आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नारळ पाणी हे आरोग्यदायी ठरू शकते. शरीराला पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

| Updated on: Apr 14, 2023 | 4:00 PM
Share
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यासारखे घटक मिळतात. नारळ पाणी शरीर पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.

नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यासारखे घटक मिळतात. नारळ पाणी शरीर पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास मदत करते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.

1 / 5
नारळ पाण्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते.पोटॅशियम, क्लोराईड आणि सायट्रेट असल्याने नारळ पाण्याचे सेवन केल्याने स्टोन क्रिस्टल्स कमी होण्यास मदत होते.

नारळ पाण्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते.पोटॅशियम, क्लोराईड आणि सायट्रेट असल्याने नारळ पाण्याचे सेवन केल्याने स्टोन क्रिस्टल्स कमी होण्यास मदत होते.

2 / 5
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेहाची समस्या टाळता येते.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेहाची समस्या टाळता येते.

3 / 5
उन्हाळ्यात उष्णतेमुळे आलेला थकवा नारळ पाणी प्यायल्याने दूर होतो. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे आलेला थकवा नारळ पाणी प्यायल्याने दूर होतो. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते.

4 / 5
नारळाचे पाणी आरोग्यासोबत त्वचेसाठीही चांगले असते. नारळाचे पाणी जर तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम देखील दूर करू शकते. (डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

नारळाचे पाणी आरोग्यासोबत त्वचेसाठीही चांगले असते. नारळाचे पाणी जर तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम देखील दूर करू शकते. (डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.