AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वायरल फीवर नंतर येणाऱ्या अशक्तपणापासून वाचण्यासाठी करा या काही पदार्थांचे सेवन

Viral Fever effects: बदललेल्या वातावरणामुळे अनेक लोकांना वायरल फीवरची समस्या सतावत आहे. वायरल फीवर (Viral Fever) आल्यानंतर अनेकांना शरीरात अशक्तपणा कमजोरी जाणवू लागते आणि म्हणूनच या अशक्तपणा पासून संरक्षण करायचे असेल तर अशा वेळी काही पदार्थांचा सेवन करणे लाभदायक ठरते.

| Updated on: Feb 05, 2022 | 2:13 PM
Share
  जेव्हा आपल्याला वायरल फीवर(viral fever) आलेला असतो अशावेळी आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन जाते आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो अशातच आपल्या शरीराला हायड्रेट(hydrate) ठेवण्यासाठी नारळाचे पाणी सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

जेव्हा आपल्याला वायरल फीवर(viral fever) आलेला असतो अशावेळी आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन जाते आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो अशातच आपल्या शरीराला हायड्रेट(hydrate) ठेवण्यासाठी नारळाचे पाणी सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

1 / 5
  तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमितपणे दोन केळी सेवन करायला हवे.केळी मध्ये अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जसे की पोटॅशियम, विटामिन बी सिक्स, मॅग्नेशियम त्याचबरोबर विटामिन सी ची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते अशावेळी दिवसभरातून आपण दोन केळी जरी नियमित खाल्ली तरी आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात परिणामी अशक्तपणा दूर होतो.

तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमितपणे दोन केळी सेवन करायला हवे.केळी मध्ये अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जसे की पोटॅशियम, विटामिन बी सिक्स, मॅग्नेशियम त्याचबरोबर विटामिन सी ची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते अशावेळी दिवसभरातून आपण दोन केळी जरी नियमित खाल्ली तरी आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात परिणामी अशक्तपणा दूर होतो.

2 / 5
जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झाला असेल तर अशावेळी ड्रायफ्रूटस म्हणजेच सुकामेवाच्या मदतीने तुम्ही लवकरच अशक्तपणा दूर करू शकता. या ड्रायफ्रूट मध्ये उपलब्ध असणारे पदार्थांमुळे जसे की बदाम, पिस्ता, काजू, अंजीर , मनुके यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमचा अशक्तपणा लवकरच पळून जाईल.

जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झाला असेल तर अशावेळी ड्रायफ्रूटस म्हणजेच सुकामेवाच्या मदतीने तुम्ही लवकरच अशक्तपणा दूर करू शकता. या ड्रायफ्रूट मध्ये उपलब्ध असणारे पदार्थांमुळे जसे की बदाम, पिस्ता, काजू, अंजीर , मनुके यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमचा अशक्तपणा लवकरच पळून जाईल.

3 / 5
आपले शरीर निरोगी राखण्यासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा जाणवत असतो. या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने  अशक्तपणामुळे निर्माण झालेली आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा भरून निघते.

आपले शरीर निरोगी राखण्यासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा जाणवत असतो. या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने अशक्तपणामुळे निर्माण झालेली आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा भरून निघते.

4 / 5
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूणचे असे अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे.वायरल इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला सर्दी, खोकला यासारखे समस्या त्रास देतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण काही पदार्थ खाल्ले तर आपल्याला फरक जाणवतो म्हणूनच अशा वेळी लसूण या पदार्थाच्या अंगी उष्णता गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी लसूणा पासून बनवले गेलेले अनेक पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उदाहरणार्थ गरम सूप, लसुणाची चटणी यामुळे सुद्धा तुम्हाला फरक जाणवू लागेल.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूणचे असे अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे.वायरल इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला सर्दी, खोकला यासारखे समस्या त्रास देतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण काही पदार्थ खाल्ले तर आपल्याला फरक जाणवतो म्हणूनच अशा वेळी लसूण या पदार्थाच्या अंगी उष्णता गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी लसूणा पासून बनवले गेलेले अनेक पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उदाहरणार्थ गरम सूप, लसुणाची चटणी यामुळे सुद्धा तुम्हाला फरक जाणवू लागेल.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.