AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानवाचे शरीर किती तापमान सहन करु शकते ? किती तापमानानंतर मृत्यूचा धोका…

ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवरील तापमानात प्रचंड वाढ होत चालली आहे. एकीकडे आपण तथाकथित विकासासाठी जंगलांचा नाश करीत सुटलो आहोत. दुसरीकडे आपण जीवाश्म इंधनाच्या वापराने पृथ्वीचे तापमान वाढवित आहोत. त्यामुळे सौदी अरब येथील मक्का येथे तापमान प्रचंड वाढल्याने येथे आलेल्या जगभरातील श्रद्धाळूंचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे मानवी शरीराला नेमके किती तापमान सहन होते याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

| Updated on: Jun 22, 2024 | 3:05 PM
Share
केवळ भारताच नव्हे तर जगभरात यंदा भीषण तापमान आहे. सौदी अरब येथे तर तापमानाचा उच्चांक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. येथे मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या हजारो श्रद्धाळूंचा हिट व्हेवने मृत्यू झाला आहे

केवळ भारताच नव्हे तर जगभरात यंदा भीषण तापमान आहे. सौदी अरब येथे तर तापमानाचा उच्चांक झाल्याने दुर्दैवी घटना घडली आहे. येथे मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या हजारो श्रद्धाळूंचा हिट व्हेवने मृत्यू झाला आहे

1 / 8
सौदीतील हवामान खात्याच्या म्हणण्यानूसार 17 जूनला मक्का ग्रँड मस्जिदजवळ तापमान 51.8 डिग्री पोहचले होते. सौदी अरबमध्ये भीषण उष्णतेने 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, यात 68 भारतीय नागरिक आहेत.

सौदीतील हवामान खात्याच्या म्हणण्यानूसार 17 जूनला मक्का ग्रँड मस्जिदजवळ तापमान 51.8 डिग्री पोहचले होते. सौदी अरबमध्ये भीषण उष्णतेने 900 हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे, यात 68 भारतीय नागरिक आहेत.

2 / 8
 अशात पाहूयात किती तापमान मानवी शरीराला सहन होते. आणि नेमक्या किती तापमानानंतर मानवाच्या मृत्यूची शक्यता असते.

अशात पाहूयात किती तापमान मानवी शरीराला सहन होते. आणि नेमक्या किती तापमानानंतर मानवाच्या मृत्यूची शक्यता असते.

3 / 8
 संशोधकांच्या म्हणण्यानूसार मानवी शरीराचे तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट असते. जे आजूबाजूच्या वातावरणातील 37 डिग्री तापमानाएवढेज मानवी शरीराचे सामान्य तापमान असते.

संशोधकांच्या म्हणण्यानूसार मानवी शरीराचे तापमान 98.6 डिग्री फॅरेनहाईट असते. जे आजूबाजूच्या वातावरणातील 37 डिग्री तापमानाएवढेज मानवी शरीराचे सामान्य तापमान असते.

4 / 8
- मानवी शरीर कमाल 42.3 डिग्री सेल्सिअस तापमान सहज झेलू शकते. विज्ञानाच्या नियमानूसार मानव हा गरम रक्त असलेला सस्तन प्राणी आहे. त्या वैज्ञानिक भाषेत मानवी शरीर हायपोथॅलेमसने सुरक्षित असते. या अशा प्रकारे मानवी मेंदू हायपोथॅलेमसने शरीराचे तापमान जींवत राहण्याच्या सीमेपर्यंत संतुलन करण्याचा स्वयंचलितपणे प्रयत्न करी असते.

- मानवी शरीर कमाल 42.3 डिग्री सेल्सिअस तापमान सहज झेलू शकते. विज्ञानाच्या नियमानूसार मानव हा गरम रक्त असलेला सस्तन प्राणी आहे. त्या वैज्ञानिक भाषेत मानवी शरीर हायपोथॅलेमसने सुरक्षित असते. या अशा प्रकारे मानवी मेंदू हायपोथॅलेमसने शरीराचे तापमान जींवत राहण्याच्या सीमेपर्यंत संतुलन करण्याचा स्वयंचलितपणे प्रयत्न करी असते.

5 / 8
 त्यामुळे आपले मानवी शरीर 35 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान सहज सहन करु शकते. परंतू जेव्हा तापमान जेव्हा 40 डिग्रीच्या पुढे जाते. तेव्हा मानवाला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते.

त्यामुळे आपले मानवी शरीर 35 ते 37 डिग्री सेल्सिअस तापमान सहज सहन करु शकते. परंतू जेव्हा तापमान जेव्हा 40 डिग्रीच्या पुढे जाते. तेव्हा मानवाला त्याचा त्रास व्हायला सुरुवात होते.

6 / 8
अनेक अभ्यासात आढळले की 50 डिग्री तापमान मानव सहन करु शकत नाही. याहून अधिक तापमान वाढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असते. जेथे हवामान एकसारखे नसते तेथे तर 45 डिग्री सेल्सिअसहून अधिकचे तापमानही मानवास धोकादायक असते.

अनेक अभ्यासात आढळले की 50 डिग्री तापमान मानव सहन करु शकत नाही. याहून अधिक तापमान वाढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असते. जेथे हवामान एकसारखे नसते तेथे तर 45 डिग्री सेल्सिअसहून अधिकचे तापमानही मानवास धोकादायक असते.

7 / 8
 या पृथ्वी तलावर वेगवेगळे तापमान असते. त्यामुळे तेथील स्थानिकांना ते तापमान सहनकरण्याची शक्ती असते. 45 डिग्री तापमान झाल्यानंतर चक्कर येणे, मळमळणे, ब्लड प्रेशर वाढणे सारख्या समस्या वाढतात. तसेच 48 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानात जास्त वेळ राहू नये असा सल्ला दिला जातो.

या पृथ्वी तलावर वेगवेगळे तापमान असते. त्यामुळे तेथील स्थानिकांना ते तापमान सहनकरण्याची शक्ती असते. 45 डिग्री तापमान झाल्यानंतर चक्कर येणे, मळमळणे, ब्लड प्रेशर वाढणे सारख्या समस्या वाढतात. तसेच 48 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानात जास्त वेळ राहू नये असा सल्ला दिला जातो.

8 / 8
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.