AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : समाजात मान-सन्मान कसा मिळवायचा? चाणक्य नीतीमधील हे सल्ले कधीच विसरू नका!

आचार्य चाणक्य यांनी वेगवेगळ्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. तुम्हाला समाजात आदर,सन्मान हवा असेल तर काय करायला हवे, याबाबत सविस्तर सांगितले आहे.

| Updated on: Mar 29, 2026 | 8:48 PM
Share
आजकाल प्रत्येकालाच वाटते की समाजात मला मान, सन्मान मिळावा. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करत असतात. परंतु आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात हा मान-सन्मान सहज येऊ शकतो.

आजकाल प्रत्येकालाच वाटते की समाजात मला मान, सन्मान मिळावा. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करत असतात. परंतु आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात हा मान-सन्मान सहज येऊ शकतो.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्हाला आयुष्यात सन्मान हवा असेल तर अगोदर स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला सन्मान दिल्यास लोकही तुम्हाला सन्मान देतात. आत्मसन्मान असेल तर लोकही तुम्हाला खूप सन्मान द्यायला लागतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्हाला आयुष्यात सन्मान हवा असेल तर अगोदर स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला सन्मान दिल्यास लोकही तुम्हाला सन्मान देतात. आत्मसन्मान असेल तर लोकही तुम्हाला खूप सन्मान द्यायला लागतात.

2 / 5
तुम्हाला लोकांकडून सन्मान हवा असेल तर स्वत: घेतलेलेल्या निर्णयांचा सन्मान करा. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी करण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या केल्याशिवाय मागे हटू नका. तुमच्या शब्दाला किंमत असावी, असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कृती ही तुमच्या वागणुकीसारखीच असायला हवी.

तुम्हाला लोकांकडून सन्मान हवा असेल तर स्वत: घेतलेलेल्या निर्णयांचा सन्मान करा. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी करण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या केल्याशिवाय मागे हटू नका. तुमच्या शब्दाला किंमत असावी, असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कृती ही तुमच्या वागणुकीसारखीच असायला हवी.

3 / 5
अनेकजण प्रमाणापेक्षा गोड बोलण्याचा, चांगले राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु चाणक्य नीतीनुसार प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलल्याने तुमची किंमत कमी होते. तसेच तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तर समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता लगेच असहमत असल्याचे सांगा. याने तुमच्या मताला किंमत राहते.

अनेकजण प्रमाणापेक्षा गोड बोलण्याचा, चांगले राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु चाणक्य नीतीनुसार प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलल्याने तुमची किंमत कमी होते. तसेच तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तर समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता लगेच असहमत असल्याचे सांगा. याने तुमच्या मताला किंमत राहते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...