AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : समाजात मान-सन्मान कसा मिळवायचा? चाणक्य नीतीमधील हे सल्ले कधीच विसरू नका!

आचार्य चाणक्य यांनी वेगवेगळ्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. तुम्हाला समाजात आदर,सन्मान हवा असेल तर काय करायला हवे, याबाबत सविस्तर सांगितले आहे.

| Updated on: Mar 29, 2026 | 8:48 PM
Share
आजकाल प्रत्येकालाच वाटते की समाजात मला मान, सन्मान मिळावा. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करत असतात. परंतु आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात हा मान-सन्मान सहज येऊ शकतो.

आजकाल प्रत्येकालाच वाटते की समाजात मला मान, सन्मान मिळावा. त्यासाठी अनेकजण आयुष्यभर प्रयत्न करत असतात. परंतु आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन केले तर तुमच्या आयुष्यात हा मान-सन्मान सहज येऊ शकतो.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्हाला आयुष्यात सन्मान हवा असेल तर अगोदर स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला सन्मान दिल्यास लोकही तुम्हाला सन्मान देतात. आत्मसन्मान असेल तर लोकही तुम्हाला खूप सन्मान द्यायला लागतात.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्हाला आयुष्यात सन्मान हवा असेल तर अगोदर स्वत:चा सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला सन्मान दिल्यास लोकही तुम्हाला सन्मान देतात. आत्मसन्मान असेल तर लोकही तुम्हाला खूप सन्मान द्यायला लागतात.

2 / 5
तुम्हाला लोकांकडून सन्मान हवा असेल तर स्वत: घेतलेलेल्या निर्णयांचा सन्मान करा. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी करण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या केल्याशिवाय मागे हटू नका. तुमच्या शब्दाला किंमत असावी, असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कृती ही तुमच्या वागणुकीसारखीच असायला हवी.

तुम्हाला लोकांकडून सन्मान हवा असेल तर स्वत: घेतलेलेल्या निर्णयांचा सन्मान करा. सोबतच तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी करण्याचे आश्वासन दिले असेल तर त्या केल्याशिवाय मागे हटू नका. तुमच्या शब्दाला किंमत असावी, असे वाटत असेल तर तुम्ही तुमची कृती ही तुमच्या वागणुकीसारखीच असायला हवी.

3 / 5
अनेकजण प्रमाणापेक्षा गोड बोलण्याचा, चांगले राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु चाणक्य नीतीनुसार प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलल्याने तुमची किंमत कमी होते. तसेच तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तर समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता लगेच असहमत असल्याचे सांगा. याने तुमच्या मताला किंमत राहते.

अनेकजण प्रमाणापेक्षा गोड बोलण्याचा, चांगले राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु चाणक्य नीतीनुसार प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलल्याने तुमची किंमत कमी होते. तसेच तुम्हाला काही गोष्टी खटकल्या तर समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता लगेच असहमत असल्याचे सांगा. याने तुमच्या मताला किंमत राहते.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक