AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | घरातील या गोष्टी बदला, पैशाची कधीच कमतरता भासणार नाही

वास्तूशास्त्रात काही नियम आहेत हे नियम आपण पाळले नाहीत तर घरात नकारात्मकता येते. या गोष्टी कुटुंबात प्रगती आणू शकत नाही त्यामुळे या वस्तू वेळीच घराबाहेर काढल्या पाहीजेत.

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 9:57 PM
Share
कचऱ्याचा डबा : बहुतेक लोक कचऱ्याचा डबा घरात ठेवतात, परंतु ते कधीही घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येते. कचऱ्याचा डबाची जागा नेहमी घराबाहेर असावी.

कचऱ्याचा डबा : बहुतेक लोक कचऱ्याचा डबा घरात ठेवतात, परंतु ते कधीही घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येते. कचऱ्याचा डबाची जागा नेहमी घराबाहेर असावी.

1 / 4
जुन्या गोष्टी: अनेकांना जुन्या गोष्टींबद्दलचे आकर्षण असत. अशा वेळी ते जुने फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू, गंजलेल्या वस्तू सोबत ठेवतात. पण अशा गोष्टी लवकरात लवकर फेकून द्याव्यात. या गोष्टी तुमच्या घरामध्ये, नातेसंबंधात आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.

जुन्या गोष्टी: अनेकांना जुन्या गोष्टींबद्दलचे आकर्षण असत. अशा वेळी ते जुने फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू, गंजलेल्या वस्तू सोबत ठेवतात. पण अशा गोष्टी लवकरात लवकर फेकून द्याव्यात. या गोष्टी तुमच्या घरामध्ये, नातेसंबंधात आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.

2 / 4
घरात लावलेले प्लांट्स : आजकाल घरातील सजावट म्हणून विविध प्रकारची इनडोअर रोपे ठेवली जातात. पण जर ही झाडे सुकली असतील तर त्यांना  ताबडतोब बाहेर काढा. वाळलेल्या वनस्पती हे चांगले लक्षण नाही.

घरात लावलेले प्लांट्स : आजकाल घरातील सजावट म्हणून विविध प्रकारची इनडोअर रोपे ठेवली जातात. पण जर ही झाडे सुकली असतील तर त्यांना ताबडतोब बाहेर काढा. वाळलेल्या वनस्पती हे चांगले लक्षण नाही.

3 / 4
रद्दी: बरेच लोक घर स्वच्छ ठेवतात, परंतु घरातील सर्व रद्दी कोपऱ्यात टाकतात. वास्तूनुसार, छतावर ठेवलेली रद्दी घरात नकारात्मकता आणते, ज्यामुळे घरात क्लेश, वियोगाची परिस्थिती निर्माण होते.

रद्दी: बरेच लोक घर स्वच्छ ठेवतात, परंतु घरातील सर्व रद्दी कोपऱ्यात टाकतात. वास्तूनुसार, छतावर ठेवलेली रद्दी घरात नकारात्मकता आणते, ज्यामुळे घरात क्लेश, वियोगाची परिस्थिती निर्माण होते.

4 / 4
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.