AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : टीम इंडियाचे हे दोन शिलेदार म्हणजे बाबर आणि रिझवानचा कर्दनकाळ, कोण आहेत?

भारत आणि पाकिस्तान महामुकाबला सुरू होण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी राहिला आहे. क्रिकेट वर्ल्ड कपला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्यासारखी असणार आहे. अमेरिकेमधील लोकांनाही समजेल भारत-पाक सामन्याचा थरार कसा सुरू असतो. आजच्या मॅचमध्ये भारताचे दोन मॅचविनर शिलेदार आहेत.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 09, 2024 | 7:20 PM
Share
भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर आठ विकेटने विजय मिळवला होता. तर पाकिस्तान संघाचा यजमान युएसएने सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात बाबर अँड कंपनीला विजय मिळवावाच लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचा वर्ल्ड कपमधील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने आयर्लंडवर आठ विकेटने विजय मिळवला होता. तर पाकिस्तान संघाचा यजमान युएसएने सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात बाबर अँड कंपनीला विजय मिळवावाच लागणार आहे.

1 / 4
पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघाकडे असे दोन खेळाडू आहेत जे यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू शकतात.

पाकिस्तान संघाच्या फलंदाजीची मदार कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघाकडे असे दोन खेळाडू आहेत जे यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू शकतात.

2 / 4
हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव आहे. कुलदीप यादव याने बाबर आझमला आपल्या स्पिनवर बोल्ड केलं होतं. त्यामुळे बाबर सावध खेळताना दिसेल.

हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव आहे. कुलदीप यादव याने बाबर आझमला आपल्या स्पिनवर बोल्ड केलं होतं. त्यामुळे बाबर सावध खेळताना दिसेल.

3 / 4
अर्शदीप सिंह याने बाबर आझम आणि रिझवान यांना माघारी पाठवलं होतं. त्यामुळे रिझवान आणि बाबर यांच्यासाठी धोक्याची असणार आहे. ज्या ठिकाणी सामना होणार आहे त्या पिचवर बॉलर्सला जास्त मदत मिळत आहे.

अर्शदीप सिंह याने बाबर आझम आणि रिझवान यांना माघारी पाठवलं होतं. त्यामुळे रिझवान आणि बाबर यांच्यासाठी धोक्याची असणार आहे. ज्या ठिकाणी सामना होणार आहे त्या पिचवर बॉलर्सला जास्त मदत मिळत आहे.

4 / 4
Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?