AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबड्डी स्पर्धेला जयंत पाटील यांची हजेरी, लोक परिवर्तनाच्या शोधात, सध्याच्या सरकारवरती टीका

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे सांगितले.

| Updated on: May 20, 2023 | 2:06 PM
Share
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

1 / 5
 या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

2 / 5
पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

3 / 5
आज लोक परिवर्तनाच्या शोधात आहे. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक नाराज आहे. महाराष्ट्रात अयोग्य पद्धतीने झालेली सत्तापालट लोकांना रूचलेली नाही. माजी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

आज लोक परिवर्तनाच्या शोधात आहे. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक नाराज आहे. महाराष्ट्रात अयोग्य पद्धतीने झालेली सत्तापालट लोकांना रूचलेली नाही. माजी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

4 / 5
लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची आघाडी महाराष्ट्रात यश संपादित करेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची आघाडी महाराष्ट्रात यश संपादित करेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.