AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कबड्डी स्पर्धेला जयंत पाटील यांची हजेरी, लोक परिवर्तनाच्या शोधात, सध्याच्या सरकारवरती टीका

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे सांगितले.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 20, 2023 | 2:06 PM
Share
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवास एंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. सुनील पालवे यांनी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.

1 / 5
 या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली, खेळाडूंचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने खेळांडूना त्यांनी एक व्यासपीठ निर्माण करून असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

2 / 5
पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

पालवे हे पक्षाचे कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. श्री. सिद्धीविनायक न्यासाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी संघटनेवरही लक्ष दिले. पक्षाचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.

3 / 5
आज लोक परिवर्तनाच्या शोधात आहे. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक नाराज आहे. महाराष्ट्रात अयोग्य पद्धतीने झालेली सत्तापालट लोकांना रूचलेली नाही. माजी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

आज लोक परिवर्तनाच्या शोधात आहे. या सरकारच्या काळात सर्व समाज घटक नाराज आहे. महाराष्ट्रात अयोग्य पद्धतीने झालेली सत्तापालट लोकांना रूचलेली नाही. माजी राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले. त्यामुळे एकनाथ शिंदेंचे सरकार हे बेकायदेशीर आहे हे स्पष्ट केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

4 / 5
लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची आघाडी महाराष्ट्रात यश संपादित करेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

लोकं आता निवडणुकीची वाट पाहत आहेत. बेकायदेशीर मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय ते राहणार नाहीत. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची आघाडी महाराष्ट्रात यश संपादित करेल अशी खात्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....