AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्याशी ब्रेकअपनंतर सलमानने लाँच केली तिची ‘डुप्लिकेट’ स्नेहा उलाल, अवघ्या एका चित्रपटानंतर झाली गायब!

स्नेहा उल्लालने सलमान खानच्या ‘लकी - नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. पण, तिची ऐश्वर्या राय-बच्चनशी तुलना नक्कीच सुरू झाली.

| Edited By: | Updated on: May 29, 2021 | 7:25 AM
Share
बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी फक्त एक चित्रपट केल्यानंतर बॉलिवूडला कायमचा ‘बाय बाय’ केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्नेहा उलाल (Sneha Ullal). स्नेहा उल्लालने सलमान खानच्या ‘लकी - नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. पण, तिची ऐश्वर्या राय-बच्चनशी तुलना नक्कीच सुरू झाली.

बॉलिवूडमध्ये अशा बर्‍याच अभिनेत्री आल्या, ज्यांनी फक्त एक चित्रपट केल्यानंतर बॉलिवूडला कायमचा ‘बाय बाय’ केला. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री स्नेहा उलाल (Sneha Ullal). स्नेहा उल्लालने सलमान खानच्या ‘लकी - नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही. पण, तिची ऐश्वर्या राय-बच्चनशी तुलना नक्कीच सुरू झाली.

1 / 5
स्नेहा उलालचा हा पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री नक्कीच चर्चेत आली होती. पण यानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला होता आणि ती पूर्णपणे गायब झाली होती. पण यादरम्यान तिने तेलगू चित्रपटांमध्ये खूप काम केले. पण, ती नेहमी बॉलिवूडपासून दूर राहिली.

स्नेहा उलालचा हा पहिला चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे अभिनेत्री नक्कीच चर्चेत आली होती. पण यानंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला होता आणि ती पूर्णपणे गायब झाली होती. पण यादरम्यान तिने तेलगू चित्रपटांमध्ये खूप काम केले. पण, ती नेहमी बॉलिवूडपासून दूर राहिली.

2 / 5
स्नेहा उलालने काही वर्षांपूर्वी हैदराबाद टाईम्सशी केलेल्या विशेष संभाषणात याबद्दल खुलासा केला होता. यावेळी तिने सांगितले की, "मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल की, मला बॉलिवूडमध्ये परत जाण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण जाणूनबुजून काहीतरी सोडता आणि तिथे परत येण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते पुनरागमन असते. परंतु, मी कधीही मनोरंजन विश्व सोडले नाही. माझी तब्येत बिघडल्यामुळे, मी चित्रपटांपासून दूर गेले होते."

स्नेहा उलालने काही वर्षांपूर्वी हैदराबाद टाईम्सशी केलेल्या विशेष संभाषणात याबद्दल खुलासा केला होता. यावेळी तिने सांगितले की, "मला एक गोष्ट स्पष्ट करायला आवडेल की, मला बॉलिवूडमध्ये परत जाण्याची गरज नाही. कारण जेव्हा आपण जाणूनबुजून काहीतरी सोडता आणि तिथे परत येण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते पुनरागमन असते. परंतु, मी कधीही मनोरंजन विश्व सोडले नाही. माझी तब्येत बिघडल्यामुळे, मी चित्रपटांपासून दूर गेले होते."

3 / 5
अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की, तिला 'ऑटोम्यून्यून डिसऑर्डर' नावाचा रक्तासंबंधित आजार झाला होता. या रोगामुळे, सतत आजारी होती. यामुळे तिचे रक्त देखील खूप पातळ झाले होते. ज्यामुळे स्नेहा 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी देखील राहू शकली नव्हती. याच कारणामुळे अभिनेत्रीला काम सोडावे लागले.

अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की, तिला 'ऑटोम्यून्यून डिसऑर्डर' नावाचा रक्तासंबंधित आजार झाला होता. या रोगामुळे, सतत आजारी होती. यामुळे तिचे रक्त देखील खूप पातळ झाले होते. ज्यामुळे स्नेहा 30 ते 40 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभी देखील राहू शकली नव्हती. याच कारणामुळे अभिनेत्रीला काम सोडावे लागले.

4 / 5
सध्या स्नेहा उलालची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. तिने पुन्हा एकदा पदार्पण करण्याचा विचार करत आहे. अभिनेत्री स्नेहा उलाल लवकरच नेटफ्लिक्सच्या सीरीजमध्ये दिसणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचबरोबर ती चित्रपटांमध्ये देखील संधी शोधत आहे.

सध्या स्नेहा उलालची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे. तिने पुन्हा एकदा पदार्पण करण्याचा विचार करत आहे. अभिनेत्री स्नेहा उलाल लवकरच नेटफ्लिक्सच्या सीरीजमध्ये दिसणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचबरोबर ती चित्रपटांमध्ये देखील संधी शोधत आहे.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.