AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Drinks : उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ 5 खास पेय प्या!

आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबू पाण्याने करणे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी तुमच्या पेशी स्वच्छ करते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 10:51 AM
Share
अॅपल सायडर व्हिनेगर - पोटॅशियम समृध्द अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ बाहेर काढतो. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपण एक ग्लास पाण्यात मध सह अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करू पिऊ शकता.

अॅपल सायडर व्हिनेगर - पोटॅशियम समृध्द अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि विषारी पदार्थ बाहेर काढतो. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपण एक ग्लास पाण्यात मध सह अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करू पिऊ शकता.

1 / 5
लिंबूपाणी - आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबू पाण्याने करणे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी तुमच्या पेशी स्वच्छ करते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

लिंबूपाणी - आरोग्य तज्ञांच्या मते, दिवसाची सुरुवात एका ग्लास लिंबू पाण्याने करणे आपल्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू पाणी तुमच्या पेशी स्वच्छ करते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबाच्या पाण्यात व्हिटॅमिन सी असते, जे शरीरातून मुक्त रॅडिकल्स काढून अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.

2 / 5
मेथीचे पाणी - मेथीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमचे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मेथीचे पाणी - मेथीच्या पाण्यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे तुमचे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

3 / 5
चिया बियाणे - चिया बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करते. चिया बियाणे अर्धा तास पाण्यात भिजवून पाणी प्या. प्रभावी परिणामांसाठी ही प्रक्रिया नियमितपणे करा.

चिया बियाणे - चिया बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करते. चिया बियाणे अर्धा तास पाण्यात भिजवून पाणी प्या. प्रभावी परिणामांसाठी ही प्रक्रिया नियमितपणे करा.

4 / 5
तुळस- आपल्या सर्वांना माहीती आहे की, तुळशीचे पाने आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. जर आपण दररोज सकाळी तुळशीच्या पानांचे पाणी पिले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

तुळस- आपल्या सर्वांना माहीती आहे की, तुळशीचे पाने आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. जर आपण दररोज सकाळी तुळशीच्या पानांचे पाणी पिले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

5 / 5
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.