AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health रात्री जेवणानंतर आंबा खाल्ल्याने या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, वाचा अधिक!

बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 12:08 PM
Share
आपल्या सर्वांनाच आंब्याचे नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. आंबा हे फळ अनेकांना खाण्यासाठी प्रचंड आवडते. तसेच आंबा खाणे देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. या हंगामात आंबा सहज बाजारामध्ये मिळतो.

आपल्या सर्वांनाच आंब्याचे नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. आंबा हे फळ अनेकांना खाण्यासाठी प्रचंड आवडते. तसेच आंबा खाणे देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. या हंगामात आंबा सहज बाजारामध्ये मिळतो.

1 / 10
लोक अनेक प्रकारे आंबा खातात. कोणी मँगो शेक बनवतात, कोणी तो चिरून खातात. बऱ्याच लोकांना रात्रीचे जेवन झाले की, आंबा खाण्याची सवय असते.

लोक अनेक प्रकारे आंबा खातात. कोणी मँगो शेक बनवतात, कोणी तो चिरून खातात. बऱ्याच लोकांना रात्रीचे जेवन झाले की, आंबा खाण्याची सवय असते.

2 / 10
रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर आंबा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर आंबा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

3 / 10
रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था थोडीशी कमकुवत असते आणि म्हणूनच या काळात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था थोडीशी कमकुवत असते आणि म्हणूनच या काळात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

4 / 10
रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर तुम्हाला अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात. यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळाच.

रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर तुम्हाला अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात. यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळाच.

5 / 10
मधुमेह या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रात्री जेवणानंतर आंबा खाण्याचा विचारही मनात आणू नका.

मधुमेह या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रात्री जेवणानंतर आंबा खाण्याचा विचारही मनात आणू नका.

6 / 10
Health रात्री जेवणानंतर आंबा खाल्ल्याने या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, वाचा अधिक!

7 / 10
बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

8 / 10
रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

9 / 10
बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर आंबा चिरून खातात. मात्र, यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. जे लोक डाएट करत आहेत, अशांनी तर रात्री आंबा खाऊ नका.

बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर आंबा चिरून खातात. मात्र, यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. जे लोक डाएट करत आहेत, अशांनी तर रात्री आंबा खाऊ नका.

10 / 10
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....