AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health रात्री जेवणानंतर आंबा खाल्ल्याने या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, वाचा अधिक!

बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात. रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

| Edited By: | Updated on: May 22, 2022 | 12:08 PM
Share
आपल्या सर्वांनाच आंब्याचे नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. आंबा हे फळ अनेकांना खाण्यासाठी प्रचंड आवडते. तसेच आंबा खाणे देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. या हंगामात आंबा सहज बाजारामध्ये मिळतो.

आपल्या सर्वांनाच आंब्याचे नाव काढले तरीही तोंडाला पाणी सुटते. आंबा हे फळ अनेकांना खाण्यासाठी प्रचंड आवडते. तसेच आंबा खाणे देखील आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. या हंगामात आंबा सहज बाजारामध्ये मिळतो.

1 / 10
लोक अनेक प्रकारे आंबा खातात. कोणी मँगो शेक बनवतात, कोणी तो चिरून खातात. बऱ्याच लोकांना रात्रीचे जेवन झाले की, आंबा खाण्याची सवय असते.

लोक अनेक प्रकारे आंबा खातात. कोणी मँगो शेक बनवतात, कोणी तो चिरून खातात. बऱ्याच लोकांना रात्रीचे जेवन झाले की, आंबा खाण्याची सवय असते.

2 / 10
रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर आंबा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर आंबा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

3 / 10
रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था थोडीशी कमकुवत असते आणि म्हणूनच या काळात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

रात्रीच्या वेळी आपली पचनसंस्था थोडीशी कमकुवत असते आणि म्हणूनच या काळात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.

4 / 10
रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर तुम्हाला अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात. यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळाच.

रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर तुम्हाला अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात. यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळाच.

5 / 10
मधुमेह या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रात्री जेवणानंतर आंबा खाण्याचा विचारही मनात आणू नका.

मधुमेह या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रात्री जेवणानंतर आंबा खाण्याचा विचारही मनात आणू नका.

6 / 10
Health रात्री जेवणानंतर आंबा खाल्ल्याने या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, वाचा अधिक!

7 / 10
बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

बहुतेक लोकांना माहित आहे की आंबा उष्ण आहे आणि शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. रात्री आंबा खाल्ल्याने त्वचेच्या समस्या देखील होऊ शकतात.

8 / 10
रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही मँगो शेक पिला तर वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे वजन वाढले की इतर अनेक शारीरिक समस्या तुम्हाला घेरतात.

9 / 10
बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर आंबा चिरून खातात. मात्र, यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. जे लोक डाएट करत आहेत, अशांनी तर रात्री आंबा खाऊ नका.

बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर आंबा चिरून खातात. मात्र, यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. जे लोक डाएट करत आहेत, अशांनी तर रात्री आंबा खाऊ नका.

10 / 10
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.