5

Chanakya Niti: अशा लोकांशी मैत्री म्हणजे खड्ड्यात पडण्यासारखंच, वाचा काय सांगते चाणक्य नीती

आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रात बऱ्याच गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यांनी त्या काळात सांगितलेलं शास्त्र आजही तंतोतंत लागू होतं. त्यामुळे नीतीशास्त्राबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. आचार्य चाणक्या यांच्या नीतीशास्त्रानुसार अशा मित्रांपासून कायमच सावध राहिलं पाहीजे.

| Updated on: Jun 10, 2023 | 10:30 PM
अप्रामाणिक किंवा अविश्वासू लोकांशी चुकूनही मैत्री करू नये. कोणतंही नातं हे विश्वासावर टिकतं. अविश्वासू लोकांच्या संगतीमुळे विश्वासघआत किंवा दगाफटका होऊ शकतो. अशा लोकांपासून कायम अंतर ठेवावे.

अप्रामाणिक किंवा अविश्वासू लोकांशी चुकूनही मैत्री करू नये. कोणतंही नातं हे विश्वासावर टिकतं. अविश्वासू लोकांच्या संगतीमुळे विश्वासघआत किंवा दगाफटका होऊ शकतो. अशा लोकांपासून कायम अंतर ठेवावे.

1 / 5
जे मित्र वैयक्तिक फायद्यासाठी हुजरेगिरी करतात. अशा लोकांशी मैत्री करू नये असं चाणक्य नीतीत सांगण्यात आलं आहे. अशा व्यक्ती स्वतःच्या हितासाठी आपला वापर करू शकतात.

जे मित्र वैयक्तिक फायद्यासाठी हुजरेगिरी करतात. अशा लोकांशी मैत्री करू नये असं चाणक्य नीतीत सांगण्यात आलं आहे. अशा व्यक्ती स्वतःच्या हितासाठी आपला वापर करू शकतात.

2 / 5
ज्या व्यक्ती सतत आपल्यात फूट कशी पडेल, वाईट व्हावं यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच मतभेदाचे बीज पेरतात. अशा लोकांपासून दोन हात दूर राहिलेलच बरं राहील.

ज्या व्यक्ती सतत आपल्यात फूट कशी पडेल, वाईट व्हावं यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच मतभेदाचे बीज पेरतात. अशा लोकांपासून दोन हात दूर राहिलेलच बरं राहील.

3 / 5
जे मित्र वाईट काळात तुमची साथ देत नाहीत, त्यांना दूरच ठेवा. सुखात सर्वजण एकत्र राहतात पण दु:खाच्या वेळी साथ देणारा खरा मित्र असतो.

जे मित्र वाईट काळात तुमची साथ देत नाहीत, त्यांना दूरच ठेवा. सुखात सर्वजण एकत्र राहतात पण दु:खाच्या वेळी साथ देणारा खरा मित्र असतो.

4 / 5
चाणक्य नीतीत मैत्री करताना काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. ही मार्गदर्शक तत्त्व लक्षात ठेवल्यास पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

चाणक्य नीतीत मैत्री करताना काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. ही मार्गदर्शक तत्त्व लक्षात ठेवल्यास पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'