AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soaked Food : पाण्यात भिजवलेले हे पदार्थ आहेत आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

बदाम भिजवल्याने त्यांचे पोषणमूल्य वाढते, असं पोषणतज्ञांचं मत आहे. बदामासोबत काही पदार्थ जे पाण्यात भिजवले जाऊ शकतात आणि त्याचे पौष्टिक मूल्य वाढवू शकता.

| Updated on: May 18, 2023 | 10:44 PM
Share
काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदेशीर ठरतात. असे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वारंवार खातो. ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदेशीर ठरतात. असे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वारंवार खातो. ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

1 / 6
कडधान्य, डाळ पाण्यात भिजवली तर फायटिक ऍसिड आणि दूषित पदार्थ काढून टाकते. तसेच डाळ आणि कडधान्य लवकर शिजते. त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि कडधान्ये सहज पचतात.

कडधान्य, डाळ पाण्यात भिजवली तर फायटिक ऍसिड आणि दूषित पदार्थ काढून टाकते. तसेच डाळ आणि कडधान्य लवकर शिजते. त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि कडधान्ये सहज पचतात.

2 / 6
प्रत्येकजण तांदूळ धुतो आणि शिजवतो. पण तांदूळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवला तर त्यातील पोषणमुल्य वाढते. शिवाय तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्यास  लवकर शिजतो.

प्रत्येकजण तांदूळ धुतो आणि शिजवतो. पण तांदूळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवला तर त्यातील पोषणमुल्य वाढते. शिवाय तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्यास लवकर शिजतो.

3 / 6
पाण्यात भिजवल्यानंतर ओट्स आणि क्विनोआ वापरल्याने हानिकारक रसायने काढून टाकतात. त्यामुळे पोषणमूल्ये वाढते.

पाण्यात भिजवल्यानंतर ओट्स आणि क्विनोआ वापरल्याने हानिकारक रसायने काढून टाकतात. त्यामुळे पोषणमूल्ये वाढते.

4 / 6
बदामासोबतच शेंगदाणे आणि अक्रोड पाण्यात भिजवून ठेवता येते. त्याशिवाय सुके अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवून ठेवल्याने आरोग्यास अधिक फायदे मिळतात.

बदामासोबतच शेंगदाणे आणि अक्रोड पाण्यात भिजवून ठेवता येते. त्याशिवाय सुके अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवून ठेवल्याने आरोग्यास अधिक फायदे मिळतात.

5 / 6
भाज्या आणि फळे जास्त पाण्यात भिजवू नका. पण जर तुम्ही बाजारातून भाजी खरेदी केली असेल तर ती पाण्यात थोडा वेळ भिजत घाला. हे भाज्यांमधून धूळ, घाण आणि रसायने काढून टाकते.

भाज्या आणि फळे जास्त पाण्यात भिजवू नका. पण जर तुम्ही बाजारातून भाजी खरेदी केली असेल तर ती पाण्यात थोडा वेळ भिजत घाला. हे भाज्यांमधून धूळ, घाण आणि रसायने काढून टाकते.

6 / 6
Follow Us
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी
मोठी बातमी! विमानात मी अन् फडणवीस... खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्या पत्रकार परिषदेत हे काय सांगितलं?