AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Soaked Food : पाण्यात भिजवलेले हे पदार्थ आहेत आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

बदाम भिजवल्याने त्यांचे पोषणमूल्य वाढते, असं पोषणतज्ञांचं मत आहे. बदामासोबत काही पदार्थ जे पाण्यात भिजवले जाऊ शकतात आणि त्याचे पौष्टिक मूल्य वाढवू शकता.

| Updated on: May 18, 2023 | 10:44 PM
Share
काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदेशीर ठरतात. असे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वारंवार खातो. ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदेशीर ठरतात. असे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वारंवार खातो. ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

1 / 6
कडधान्य, डाळ पाण्यात भिजवली तर फायटिक ऍसिड आणि दूषित पदार्थ काढून टाकते. तसेच डाळ आणि कडधान्य लवकर शिजते. त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि कडधान्ये सहज पचतात.

कडधान्य, डाळ पाण्यात भिजवली तर फायटिक ऍसिड आणि दूषित पदार्थ काढून टाकते. तसेच डाळ आणि कडधान्य लवकर शिजते. त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि कडधान्ये सहज पचतात.

2 / 6
प्रत्येकजण तांदूळ धुतो आणि शिजवतो. पण तांदूळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवला तर त्यातील पोषणमुल्य वाढते. शिवाय तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्यास  लवकर शिजतो.

प्रत्येकजण तांदूळ धुतो आणि शिजवतो. पण तांदूळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवला तर त्यातील पोषणमुल्य वाढते. शिवाय तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्यास लवकर शिजतो.

3 / 6
पाण्यात भिजवल्यानंतर ओट्स आणि क्विनोआ वापरल्याने हानिकारक रसायने काढून टाकतात. त्यामुळे पोषणमूल्ये वाढते.

पाण्यात भिजवल्यानंतर ओट्स आणि क्विनोआ वापरल्याने हानिकारक रसायने काढून टाकतात. त्यामुळे पोषणमूल्ये वाढते.

4 / 6
बदामासोबतच शेंगदाणे आणि अक्रोड पाण्यात भिजवून ठेवता येते. त्याशिवाय सुके अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवून ठेवल्याने आरोग्यास अधिक फायदे मिळतात.

बदामासोबतच शेंगदाणे आणि अक्रोड पाण्यात भिजवून ठेवता येते. त्याशिवाय सुके अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवून ठेवल्याने आरोग्यास अधिक फायदे मिळतात.

5 / 6
भाज्या आणि फळे जास्त पाण्यात भिजवू नका. पण जर तुम्ही बाजारातून भाजी खरेदी केली असेल तर ती पाण्यात थोडा वेळ भिजत घाला. हे भाज्यांमधून धूळ, घाण आणि रसायने काढून टाकते.

भाज्या आणि फळे जास्त पाण्यात भिजवू नका. पण जर तुम्ही बाजारातून भाजी खरेदी केली असेल तर ती पाण्यात थोडा वेळ भिजत घाला. हे भाज्यांमधून धूळ, घाण आणि रसायने काढून टाकते.

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.