AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dev Uthani Ekadashi 2021 : काार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीचे महत्त्व

हिंदू परंपरेत, भगवान विष्णूच्या उपासनेसाठी देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते, देव देवउठनी एकादशी ही एका वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आहे, कारण या पवित्र तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात.

| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 7:30 AM
Share
हिंदू परंपरेत, भगवान विष्णूच्या उपासनेसाठी  देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते,  देव देवउठनी एकादशी  ही एका वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आहे, कारण या पवित्र तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात. या पवित्र तिथीला प्रबोधिनी एकादशी 2021 असेही म्हणतात. देव देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही सर्वात पवित्र तिथी आहे. देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया.

हिंदू परंपरेत, भगवान विष्णूच्या उपासनेसाठी देवउठनी एकादशी साजरी करण्यात येते, देव देवउठनी एकादशी ही एका वर्षात येणाऱ्या 24 एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची आहे, कारण या पवित्र तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात. या पवित्र तिथीला प्रबोधिनी एकादशी 2021 असेही म्हणतात. देव देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही सर्वात पवित्र तिथी आहे. देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेऊया.

1 / 5
भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी देवउठनी एकादशीच्या दिवशी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. यानंतर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून विधिनुसार भगवान विष्णूची साधना करावी.

भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी देवउठनी एकादशीच्या दिवशी स्नान करताना पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. यानंतर स्नान करून पिवळे वस्त्र परिधान करून विधिनुसार भगवान विष्णूची साधना करावी.

2 / 5
देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान हरींना प्रथम गाईच्या दुधाने स्नान करावे आणि नंतर शंखमध्ये गंगाजल भरावे. यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा.

देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान हरींना प्रथम गाईच्या दुधाने स्नान करावे आणि नंतर शंखमध्ये गंगाजल भरावे. यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा.

3 / 5
देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना त्यांना कुंकू किंवा पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा. त्याचबरोबर भगवान विष्णूला पिवळी फुले आणि पिवळी फळे अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला इच्छित वरदान देतात.

देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करताना त्यांना कुंकू किंवा पिवळे चंदन किंवा हळदीचा तिलक लावावा. त्याचबरोबर भगवान विष्णूला पिवळी फुले आणि पिवळी फळे अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला इच्छित वरदान देतात.

4 / 5
देवउठनी एकादशीच्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करायचे असेल तर आज भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेला प्रसाद त्याच्या प्रिय तुळशीला अर्पण केल्याशिवाय अपूर्ण आहे. विशेष म्हणजे तुळशीला विष्णुप्रिय असे म्हटले जाते.

देवउठनी एकादशीच्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त करायचे असेल तर आज भगवान विष्णूच्या पूजेमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूला अर्पण केलेला प्रसाद त्याच्या प्रिय तुळशीला अर्पण केल्याशिवाय अपूर्ण आहे. विशेष म्हणजे तुळशीला विष्णुप्रिय असे म्हटले जाते.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.