अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, मरणानंतरही संपल्या नाहीत यातना
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या कमी होत नाही आहे. अंत्यसंस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मृत झालेल्या व्यक्तीचा शेवटच्या प्रवासातही मरण यातना संपत नसल्याचे समोर आले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

श्वेता तिवारीच्या फोटोंवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, साध्या लूकमध्येही दिसते ग्लॅमरस

LABUBU DOLL घरात ठेवणं शुभं की अशुभ ?

दूध आवडत नाही तर या पदार्थांतून कॅल्शियम मिळवा

रोज रात्री झोपण्यापूर्वी करा हे तीन काम, भाग्योदय होणार

TESLA पदरी बाळगणं सोपं नाही,या एका फिचरची किंमत 6 लाख

पाण्यात नव्हे तर दुधात भिजवून घ्या हे ड्रायफ्रूट, हाडे होणार लोखंडासारखी मजबूत