अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, मरणानंतरही संपल्या नाहीत यातना
देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या कमी होत नाही आहे. अंत्यसंस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मृत झालेल्या व्यक्तीचा शेवटच्या प्रवासातही मरण यातना संपत नसल्याचे समोर आले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
