AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीवघेणा प्रवास, मरणानंतरही संपल्या नाहीत यातना

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु सातपुड्याच्या दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या कमी होत नाही आहे. अंत्यसंस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मृत झालेल्या व्यक्तीचा शेवटच्या प्रवासातही मरण यातना संपत नसल्याचे समोर आले आहे.

Updated on: Jul 03, 2025 | 12:58 PM
Share
नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जावे लागते. कारण या नदीवर पूल नाही. या भागातील आदिवासी पाड्यांवरील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागणार आहे. नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरुन नागरिकांना ही नदी पार करावी लागत आहे.

नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी जावे लागते. कारण या नदीवर पूल नाही. या भागातील आदिवासी पाड्यांवरील नागरिकांचे दुर्दैवच म्हणावे लागणार आहे. नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरुन नागरिकांना ही नदी पार करावी लागत आहे.

1 / 5
नवापूर तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही. तसेच इतर कोणताही दुसरा मार्ग नाही.

नवापूर तालुक्यातील शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल नाही. तसेच इतर कोणताही दुसरा मार्ग नाही.

2 / 5
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागत आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

3 / 5
नवापूर तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नेसू नदीला पूर आला आहे. पुला अभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन अंत्यविधी करावा लागत आहे.

नवापूर तालुक्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नेसू नदीला पूर आला आहे. पुला अभावी नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून त्या पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन अंत्यविधी करावा लागत आहे.

4 / 5
मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य नेण्यासाठी मोठी कसरत लोकांना करावी लागते. हे साहित्य नेण्यासाठी मोठा फेरा मारून जावे लागत आहे. नेहमीच ही समस्या असताना प्रशासनाकडून त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही.

मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे व इतर साहित्य नेण्यासाठी मोठी कसरत लोकांना करावी लागते. हे साहित्य नेण्यासाठी मोठा फेरा मारून जावे लागत आहे. नेहमीच ही समस्या असताना प्रशासनाकडून त्यावर ठोस उपाययोजना केली जात नाही.

5 / 5
हम करे सो कायदा हे.. ; निलेश लंके सरकारवर संतापले
हम करे सो कायदा हे.. ; निलेश लंके सरकारवर संतापले.
राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर
राड्यानंतर राहुल नर्वेकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.
ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया.
सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?
सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?.
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप
बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप.
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण.
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे.
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?.
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण.