नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने प्रथमच जून महिन्यात पाण्याचा ऐतिहासिक विसर्ग
राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांमधील धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. तसेच अनेक धबधबे जून महिन्यातच प्रवाहित झाले आहे. इतिहासात पहिल्यांदा नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
IPL 2026 : सर्वात कमी पगार कोणत्या कर्णधाराला, कोण आहे तो?
तू अशीच छान दिसतेस, सोनाली कुलकर्णीच्या या लुकवर चाहते फिदा
बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी धबधब्याखाली बोल्डनेसच्या ओलांडल्या मर्यादा
मोठे ओठ असलेल्या महिलांचा स्वभाव कसा असतो?
IPL 2026 : ऑरेंज कॅपचे 5 प्रबळ दावेदार, भारताच्या तिघांचा सामवेश
GK : IPL मध्ये सर्वात जलद शतक करणारे फलंदाज कोण ?
