नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने प्रथमच जून महिन्यात पाण्याचा ऐतिहासिक विसर्ग
राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांमधील धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. तसेच अनेक धबधबे जून महिन्यातच प्रवाहित झाले आहे. इतिहासात पहिल्यांदा नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
रश्मिका मंदाना हीचे हे ७ चित्रपट आवर्जून पाहाण्यासारखे
नवरा कितीही नाही म्हणाला तरी बायका डी-मार्टमध्ये या वस्तू घेतातच
jio देतोय 196GB डेटा, कॉल आणि खूप काही किंमत एवढी...
इतकी सुंदर की या अभिनेत्रीसमोर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्री फेल, फिटनेस पाहून...
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज
भंगार विकून रेल्वे कमावते कोट्यवधी रुपये