नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने प्रथमच जून महिन्यात पाण्याचा ऐतिहासिक विसर्ग
राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांमधील धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. तसेच अनेक धबधबे जून महिन्यातच प्रवाहित झाले आहे. इतिहासात पहिल्यांदा नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
वानिंदु हसरंगाची टी 20I वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात कमाल, तिघांना पछाडलं
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?
शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी या टिप्स आजमवा
अस्सल मराठमोळं सौंदर्य, भाग्यश्री मोटेच्या साडीमधील लुकवर चाहते फिदा
वनिता खरातचा नवीन लुक चर्चेत, साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष
युपी-बिहार नव्हे या सुशिक्षित राज्यात आहे देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक, पाहा कोणते ?
