नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने प्रथमच जून महिन्यात पाण्याचा ऐतिहासिक विसर्ग
राज्यात मे महिन्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला. त्यामुळे राज्यातील काही भागांमधील धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. तसेच अनेक धबधबे जून महिन्यातच प्रवाहित झाले आहे. इतिहासात पहिल्यांदा नाशिकच्या नांदूर मधमेश्वर धरणातून जून महिन्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
शुबमन गिल-टेम्बा बवुमाची सारखीच स्थिती, नक्की काय झालं?
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
घरात माता कालीची मूर्ती ठेवावी का?
पारंपरिक लूकमध्ये माधुरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळाजाचा ठोका
