AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baggage Rules 2026: नव्या नियमांनुसार परदेशातून किती सोने आणू शकतो?

एनआरआय वा भारतीय वंशाच्या लोकांसाठी आता ज्वेलरीसंबंधित नियम बदलले आहेत. Baggage Rules 2026 अंतर्गत ज्वेलरीवर असलेली जुनी व्हॅल्यू मर्यादा समाप्त केली आहे.आता त्या ऐवजी वजनाधारित सुट लागू केली आहे.

| Updated on: Feb 08, 2026 | 5:53 PM
Share
परदेशातून सोन्याची ज्वेलरी आणताना त्याच्या किंमती संदर्भात विमानतळावर अनेक अडचणी यायच्या आता किंमती ऐवजी वजनानूसारची सिस्टीम लागू झाली आहे.

परदेशातून सोन्याची ज्वेलरी आणताना त्याच्या किंमती संदर्भात विमानतळावर अनेक अडचणी यायच्या आता किंमती ऐवजी वजनानूसारची सिस्टीम लागू झाली आहे.

1 / 7
 नव्या नियमानुसार जर एखादा भारतीय एक वर्षे वा त्याहून अधिक काळ परदेशात रहात असेल तर आणि येताना ज्वेलरी आणत असेल तर ड्यूटी-फ्री सूट आता वजनाआधारे होणार

नव्या नियमानुसार जर एखादा भारतीय एक वर्षे वा त्याहून अधिक काळ परदेशात रहात असेल तर आणि येताना ज्वेलरी आणत असेल तर ड्यूटी-फ्री सूट आता वजनाआधारे होणार

2 / 7
महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतची ज्वेलरी ड्यूटी-फ्री आणू शकते.तर अन्य प्रवासी २० ग्रॅम ड्यूटी फ्री दागिने आणू शकतात.आधी महागडी ज्वेलरी असेल तर ड्यूटी प्रचंड लागत होती,मग भलेही त्याचे वजन कमी असेल.

महिला प्रवासी ४० ग्रॅमपर्यंतची ज्वेलरी ड्यूटी-फ्री आणू शकते.तर अन्य प्रवासी २० ग्रॅम ड्यूटी फ्री दागिने आणू शकतात.आधी महागडी ज्वेलरी असेल तर ड्यूटी प्रचंड लागत होती,मग भलेही त्याचे वजन कमी असेल.

3 / 7
नवा सिस्टीम प्रवासी आणि कस्टम अधिकारी दोन्हींसाठी सोपे आणि पारदर्शी असेल. ज्वेलरीच्या वजना संदर्भात वाद कमी होतील.मात्र, ही सुट केवळ पर्सनल ज्वेलरीपर्यंत मर्यादित असेल.

नवा सिस्टीम प्रवासी आणि कस्टम अधिकारी दोन्हींसाठी सोपे आणि पारदर्शी असेल. ज्वेलरीच्या वजना संदर्भात वाद कमी होतील.मात्र, ही सुट केवळ पर्सनल ज्वेलरीपर्यंत मर्यादित असेल.

4 / 7
जर कोणी सोन्याच्या विटा, नाणी आणि गैर-दागिन्यांच्या रुपात किंमती धातू घेऊन येत असेल तर त्याला ड्यूटी-फ्री ज्वेलरीचा फायदा मिळणार नाही. आणि त्यास अनिर्वाय रुपाने कस्टम्समध्ये घोषीत करावे लागेल.नवीन व्यवस्था केवळ त्या भारतीयांसाठी आहे जे किमान एक वर्षे वा अधिक काळ परदेशात राहिले आहेत.

जर कोणी सोन्याच्या विटा, नाणी आणि गैर-दागिन्यांच्या रुपात किंमती धातू घेऊन येत असेल तर त्याला ड्यूटी-फ्री ज्वेलरीचा फायदा मिळणार नाही. आणि त्यास अनिर्वाय रुपाने कस्टम्समध्ये घोषीत करावे लागेल.नवीन व्यवस्था केवळ त्या भारतीयांसाठी आहे जे किमान एक वर्षे वा अधिक काळ परदेशात राहिले आहेत.

5 / 7
 नव्या नियमांनुसार जे भारतीय परदेशातून निश्चित केलेल्या वजनाहून अधिक वजनाची ज्वेलरी घेऊन येतात.त्यांना अतिरिक्त ज्वेलरीवर कस्टम ड्यूटी भरावी लागेल.आणि त्यास योग्य प्रकारे घोषीत करावे लागेल.

नव्या नियमांनुसार जे भारतीय परदेशातून निश्चित केलेल्या वजनाहून अधिक वजनाची ज्वेलरी घेऊन येतात.त्यांना अतिरिक्त ज्वेलरीवर कस्टम ड्यूटी भरावी लागेल.आणि त्यास योग्य प्रकारे घोषीत करावे लागेल.

6 / 7
ज्वेलरी संदर्भातील या नव्या नियम बदलामागे दागिन्यांची मर्यादा वाढवणे हा हेतू नसून दागिने आणण्याची प्रक्रीया अधिक सोपी बनवणे आहे.

ज्वेलरी संदर्भातील या नव्या नियम बदलामागे दागिन्यांची मर्यादा वाढवणे हा हेतू नसून दागिने आणण्याची प्रक्रीया अधिक सोपी बनवणे आहे.

7 / 7
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.