AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, शरीरास होईल मोठा तोटा

मधाचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. मधामुळे आपल्या थंडीत उष्णता मिळते. तसेच आपल्या जखमा देखील बऱ्या होण्यास मदत मिळते. मध हे रोगजंतूनाशक आहे. मधाने गळ्याचे इन्फेक्शन दूर होते. आणि खोकला कमी होतो. पंरतू मधाचा वापर करताना या खालील अन्नपदार्थांचा त्याच्या सोबत एकत्र वापर करणे धोक्याचे असते. त्यामुळे मधाचे औषधी गुण तर लागू होतच नाहीत, परंतू शरीरास अन्य अपाय होण्याची जादा शक्यता असते. त्यामुळे मधाचा वापर करताना सावध राहीले पाहीजे...

| Updated on: Oct 19, 2024 | 10:08 PM
Share
मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

1 / 6
मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

2 / 6
मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

3 / 6
दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

4 / 6
काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

5 / 6
सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

6 / 6
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.