AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, शरीरास होईल मोठा तोटा

मधाचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. मधामुळे आपल्या थंडीत उष्णता मिळते. तसेच आपल्या जखमा देखील बऱ्या होण्यास मदत मिळते. मध हे रोगजंतूनाशक आहे. मधाने गळ्याचे इन्फेक्शन दूर होते. आणि खोकला कमी होतो. पंरतू मधाचा वापर करताना या खालील अन्नपदार्थांचा त्याच्या सोबत एकत्र वापर करणे धोक्याचे असते. त्यामुळे मधाचे औषधी गुण तर लागू होतच नाहीत, परंतू शरीरास अन्य अपाय होण्याची जादा शक्यता असते. त्यामुळे मधाचा वापर करताना सावध राहीले पाहीजे...

| Updated on: Oct 19, 2024 | 10:08 PM
Share
मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

1 / 6
मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

2 / 6
मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

3 / 6
दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

4 / 6
काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

5 / 6
सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

6 / 6
Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.