AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधासोबत हे पदार्थ कधीच खाऊ नका, शरीरास होईल मोठा तोटा

मधाचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून केला जातो. मधामुळे आपल्या थंडीत उष्णता मिळते. तसेच आपल्या जखमा देखील बऱ्या होण्यास मदत मिळते. मध हे रोगजंतूनाशक आहे. मधाने गळ्याचे इन्फेक्शन दूर होते. आणि खोकला कमी होतो. पंरतू मधाचा वापर करताना या खालील अन्नपदार्थांचा त्याच्या सोबत एकत्र वापर करणे धोक्याचे असते. त्यामुळे मधाचे औषधी गुण तर लागू होतच नाहीत, परंतू शरीरास अन्य अपाय होण्याची जादा शक्यता असते. त्यामुळे मधाचा वापर करताना सावध राहीले पाहीजे...

| Updated on: Oct 19, 2024 | 10:08 PM
Share
मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

मधाच्या सेवनाने शरीराला मोठा लाभ होतो. यात एंटीऑक्सीडेंट तत्व असते. त्यामुळे शरीराला जीवाणूंशी लढायला ताकद मिळते. याच्या सेवनाने जखमा देखील लवकर भरतात. तसेच खोकला असेल किंवा घसा खवखवत असेल तर मधाचे चाटण दिले जाते. इम्युनिटी वाढविण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो.

1 / 6
मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

मधात कधीच आंबट फळांचा रस मिक्स करु नये. आंबट फळात एसिड असते. मधात आबंट रस टाकल्यास त्याची चव खराब होते आणि त्याचा परिणाम देखील कमी होतो. मधाचे आरोग्यदायी गुण कमी होतात. तसेच पोट देखील खराब होऊ शकते. म्हणून आबंट फळाचा रस मधात टाकू नयेच..

2 / 6
मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

मधात तीव्र गरम पदार्थ जसे दूध, पाणी अशा वस्तू मधात एकत्र करुन सेवन करु नये. तीव्र गरम वस्तू मधात एकत्र केली तर मधाचे पोषकतत्व निघून जाते. आणि ते शरीराला धोकादायक ठरु शकते. यातून कॅन्सरवाले पदार्थ मधातून निघू शकतात.

3 / 6
दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

दुधापासून तयार झालेले कोणतेही डेअरी प्रोडक्ट मधात मिक्स करु नयते. उष्णतेने दूधाचे प्रोटीन घट्ट होऊ शकतात. त्याचा स्वाद बिघडू शकतो. त्ंयामुळे मध आणि दूधाचे पदार्थ दोन्ही खराब होऊ शकतात.म्हणून त्यांना एकत्र आणू नये..

4 / 6
काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

काकडी आणि मध दोन्ही आरोग्यासाठी चांगले आहेत. परंतू या दोघांना कधी एकत्र आणू नये. आयुर्वेदानुसार दोन्हीचा गुणधर्म वेगळा आहे. मध शरीराला गरम राखण्यासाठी खाल्ले जाते. तर काकडी शरीराला थंड करण्यासाठी खाल्ली जाते. दोघांचे एकत्र सेवन पचनक्रिया बिघडवू शकते.

5 / 6
सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

सर्दीत लसूण खुप गुणकारी असतो. परंतू चुकूनही लसूण आणि मध एकत्र करुन सेवन करु नये. लसूणची चव खूप तीव्र असते. त्यात एसिडचे प्रमाण जास्त असते. मधात लसूण टाकल्यास मधाची चव बिघडते आणि त्याचे पोषक तत्व निघून जाते. त्यामुळे शरीरास नुकसान होऊ शकते.

6 / 6
Follow Us
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प