महाराष्ट्राचे भाग्यवान मुख्यमंत्री ज्यांनी 5 हून अधिक वेळा पांडुरंगाची पूजा केली
महाराष्ट्रात खूप मोठी धर्मिक परंपरा आहे. त्यात पंढपूरचा विठुराया सर्वांचे आराध्या दैवत. श्री विठ्ठलाची महापूजा या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. पंढरपुरात होणाऱ्या आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवसांना .येथे खूप महत्त्व आहे. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्र्यांना ही पूजा करण्याचा बहुमान मिळला आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण कोण आहेत ते भाग्यवान 5 मुख्यमंत्री
Non Stop LIVE Update
Most Read Stories