AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुध आणि शुक्रामुळे 18 जानेवारीपासून तयार होतोय लक्ष्मी नारायण राजयोग, तीन राशींच नशिब पालटणार!

ग्रह कधीच एका राशीत स्वस्थ बसत नाही. त्यांचा गोचर कालावधी पूर्ण झाला की एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ होते. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. गोचर कुंडलीत अशी बुध आणि शुक्राची शुभ युती होत आहे.

| Updated on: Jan 03, 2024 | 6:25 PM
Share
गोचर कुंडलीनुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. त्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर पडतो. त्यामुळे गोचर कुंडलीत कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला याकडे ज्योतिष्यांचं लक्ष असतं. बुध आणि शुक्राची अशीच स्थिती तयार होत आहे.

गोचर कुंडलीनुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. त्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर पडतो. त्यामुळे गोचर कुंडलीत कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला याकडे ज्योतिष्यांचं लक्ष असतं. बुध आणि शुक्राची अशीच स्थिती तयार होत आहे.

1 / 6
बुध हा ग्रह बु्द्धिचा कारक आहे. तर शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यात या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर सकारात्मक प्रभाव पडेल.

बुध हा ग्रह बु्द्धिचा कारक आहे. तर शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यात या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर सकारात्मक प्रभाव पडेल.

2 / 6
गोचर कुंडलीनुसार 18 जानेवारीला धनु राशीत बुध आणि शुक्राची युती तयार होत आहे. या युतीमुळे शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्याच्या प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण तीन राशींना सर्वाधिक लाभ होईल.

गोचर कुंडलीनुसार 18 जानेवारीला धनु राशीत बुध आणि शुक्राची युती तयार होत आहे. या युतीमुळे शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्याच्या प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण तीन राशींना सर्वाधिक लाभ होईल.

3 / 6
कुंभ राशीच्या उत्पन्न स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच करत असलेल्या व्यवसायत उत्तम फायदा होईल.

कुंभ राशीच्या उत्पन्न स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच करत असलेल्या व्यवसायत उत्तम फायदा होईल.

4 / 6
मीन राशीच्या कर्म स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना चांगलं फळ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मीन राशीच्या कर्म स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना चांगलं फळ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

5 / 6
वृश्चिक राशीच्या धन आणि वाणी स्थानात बुध आणि शुक्र एकत्र येत आहेत. एक ग्रह धनकारक आणि दुसरा बुद्धिचा दाता, त्यामुळे जातकांना सर्वाधिक लाभ होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत होईल.

वृश्चिक राशीच्या धन आणि वाणी स्थानात बुध आणि शुक्र एकत्र येत आहेत. एक ग्रह धनकारक आणि दुसरा बुद्धिचा दाता, त्यामुळे जातकांना सर्वाधिक लाभ होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत होईल.

6 / 6
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.