AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | संपला विषय ! शब्द दिला की पाळणारच, अत्यंत निष्ठावान असतात या 4 राशी, जोडीदाराच्या शोधात असाल तर यांचा नक्की विचार करा

लग्न भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. दोन व्यक्ती पवित्र अग्नीच्या साक्षीने संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी तयार होतात. भारतातील या परंपरेला आता पश्चिमात्य लोक देखील आत्मसाद करु लागले आहेत.

| Updated on: Mar 24, 2022 | 7:30 AM
Share
 लग्न भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. दोन व्यक्ती पवित्र अग्नीच्या साक्षीने संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी तयार होतात. भारतातील या परंपरेला आता पश्चिमात्य लोक देखील आत्मसाद करु लागले आहेत. राशीचक्रातील 12 राशींचा स्वभाव परस्परांपासून खूपच भिन्न आहे. या राशींपैकी 4 राशी लग्नासाठी नेहमीच तयार असतात.

लग्न भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. दोन व्यक्ती पवित्र अग्नीच्या साक्षीने संपूर्ण आयुष्य एकत्र व्यतीत करण्यासाठी तयार होतात. भारतातील या परंपरेला आता पश्चिमात्य लोक देखील आत्मसाद करु लागले आहेत. राशीचक्रातील 12 राशींचा स्वभाव परस्परांपासून खूपच भिन्न आहे. या राशींपैकी 4 राशी लग्नासाठी नेहमीच तयार असतात.

1 / 5
वृषभ राशींच्या लोकांना लोकांना आयुष्यात स्थिरता महत्त्वाची असते. सुरक्षितेची भावना महत्त्वाची असते यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे लग्न. एकदा त्यांना योग्य व्यक्ती भेटला तर ते मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला तर ह्या व्यक्ती ते काम पूर्ण करतात. या राशींच्या व्यक्तींनी एकदा शब्द दिला म्हणजे गोष्ट पूर्ण करणारच.

वृषभ राशींच्या लोकांना लोकांना आयुष्यात स्थिरता महत्त्वाची असते. सुरक्षितेची भावना महत्त्वाची असते यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे लग्न. एकदा त्यांना योग्य व्यक्ती भेटला तर ते मागे हटत नाहीत. या राशीच्या व्यक्तींनी एकदा निर्णय घेतला तर ह्या व्यक्ती ते काम पूर्ण करतात. या राशींच्या व्यक्तींनी एकदा शब्द दिला म्हणजे गोष्ट पूर्ण करणारच.

2 / 5
कर्क राशीचे लोक कुटुंबाभिमुख असतात, त्यांना त्यांच्या कुटुंबापुढे काहीही दिसत नाही. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील सर्व चढ उतारांमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जोडीदार हवा असतो. त्यांच्या जोडीदारावर ते प्रचंड प्रेम करतात. त्यांचा जोडीदार बोलेल तीच त्यांच्यासाठी पूर्व दिशा असते.

कर्क राशीचे लोक कुटुंबाभिमुख असतात, त्यांना त्यांच्या कुटुंबापुढे काहीही दिसत नाही. या राशीच्या व्यक्तींना जीवनातील सर्व चढ उतारांमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहणारा जोडीदार हवा असतो. त्यांच्या जोडीदारावर ते प्रचंड प्रेम करतात. त्यांचा जोडीदार बोलेल तीच त्यांच्यासाठी पूर्व दिशा असते.

3 / 5
तुळ राशीचे लोक वास्तववादीपेक्षा आदर्शवादी असतात. लग्न होण्याच्या संकल्पनेनेच ते आनंदी होतात. याशिवाय त्याला प्रेमाची कल्पनाही आवडते. या राशीच्या व्यक्तीला एका प्रमाणिक जोडीदाराची गरज असते. जर त्यांना असे जोडीदार मिळाला तर ते लोक त्यांच्या सोबत वचनबद्ध राहतात.

तुळ राशीचे लोक वास्तववादीपेक्षा आदर्शवादी असतात. लग्न होण्याच्या संकल्पनेनेच ते आनंदी होतात. याशिवाय त्याला प्रेमाची कल्पनाही आवडते. या राशीच्या व्यक्तीला एका प्रमाणिक जोडीदाराची गरज असते. जर त्यांना असे जोडीदार मिळाला तर ते लोक त्यांच्या सोबत वचनबद्ध राहतात.

4 / 5
वृश्चिक या राशीचे लोक निष्ठावान असतात. हे लोक कोणतेही नाते मानपासून निभावतात. त्यांना लग्न करण्याची कधीच घाई नसते. या राशींच्या व्यक्तींनी एकदा शब्द दिला म्हणजे विषय संपला.

वृश्चिक या राशीचे लोक निष्ठावान असतात. हे लोक कोणतेही नाते मानपासून निभावतात. त्यांना लग्न करण्याची कधीच घाई नसते. या राशींच्या व्यक्तींनी एकदा शब्द दिला म्हणजे विषय संपला.

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.